न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यमसन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे क्रीडाविश्वात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्याच्या निवृत्तीनंतर त्याचा जुना प्रतिस्पर्धी असलेल्या विराट कोहलीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. (PHOTO CREDIT- GETTY) विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट केली की, “गेल्या काही वर्षांत प्रतिस्पर्ध्यापासून एका खऱ्या मित्रापर्यंत… […]
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
राजकारणात रोज काहीना काही वेगळं घडतंच असतं. अशात पुन्हा राणा दाम्पत्याचं नाव चर्चेत आलं आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्रिणी सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेवरील रिक्त जागेसाठी भाजपच्या नवनीत राणांची वर्णी लागेल की काय अशी चर्चा होती. मात्र काही अटीतटीमुळे ती जागा नवनीत राणा यांच्याकडून मुकली. राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना संधी मिळताच या सर्व चर्चेंना पूर्णविराम लागला. आता पुन्हा राणा […]
प्रणित मोरे याला मोठा दणका, अखेर गृह विभागाकडून मोठे आदेश, आता खैर नाहीच..
कॉमेडियन प्रणित मोरे चांगलाच अडचणीत सापडला आहे. प्रणित मोरे याच्या शोमध्ये अश्लील गोष्टी बोलल्या जातात. ज्याबाबतचे काही व्हिडीओही व्हायरल होत आहेत. केईएममधील डॉक्टरने थेट मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल धक्कादायक विधान केले, ज्याने संताप वाढला. एका मुलाने सांगितलेला बिर्याणीचा किस्साही धक्कादायक आहे. आता प्रणित मोरे याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गृह विभागाकडून प्रणित मोरे याच्या आधीच्या […]
ज्याची भीती वाटत होती, तेच घडले, मॉन्सून धोक्यात, समुद्रमार्गे भारतावर धडकले संकट, लाखो लोक..
भारतावर मोठ संकट आहे. एल निनोबद्दल मोठा इशारा दिला. प्रशांत महासागरात थैमान एल निनोचे बघायला मिळतंय. भारतावरील मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव आहे. ज्यामुळे अनेक भागात दुष्काळ पडू शकतो. कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर प्रतिकूल परिणाम करणारी एल निनो ही प्रणाली देशात सक्रिय झाली आहे. येत्या काही दिवसात एल निनोचा प्रभाव अधिक होताना […]
Chanakya Niti : या तीन ठिकाणांहून निघताना कधीच मागे वळून बघू नका, त्यातच तुमचं हीत
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माणसाने आदर्श आयुष्य कसं जगावं याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात समाजात […]
याचे समर्थन होऊच शकत नाही.. भारताने थेट सुनावले अमेरिकेला, 3 भारतीयांच्या मृत्यूप्रकरणात..
मध्य पूर्वेत प्रचंड तणाव वाढला. दोन ते तीन दिवसांपूर्वी ओमान खाडीत अमेरिका आक्रमक झाली. दिसेल त्या जहाजावर हल्ले केले जात होते. 20 भारतीय असलेल्या जहाजावरही अमेरिकेच्या लष्कराने हल्ला केला. यासोबतच एका भारतीय जहाजावर मिसाईल हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारत आक्रमक झाला. भारतीय खलाशी असलेल्या जहाजावर मोठे हल्ले केले जात आहेत. ओमानच्या आखातात भारतीय कर्मचारी असलेल्या […]