प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याचे घर सुख आणि समृद्धीने परिपूर्ण असावे आणि आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये. पण अनेक वेळा कष्ट करूनही पैसा हातात राहत नाही. वास्तुशास्त्रानुसार याचे कारण घरात उपस्थित असलेली नकारात्मक ऊर्जा असू शकते. वास्तुमध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या घरात ठेवून सकारात्मकता आणतात आणि लक्ष्मी माता वास […]
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज सांगतात फक्त केसांवरून ओळखा भोंदूबाबा, म्हणाले…
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराज कायम त्यांच्या भक्तांना योग्य सल्ला देत चांगली वाट दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. अनेक सेलिब्रिटी देखील त्यांनी भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असतात. एवढंच नाही तर, सत्संगादरम्यान महाराज भक्तांच्या प्रश्नांची उत्तरं देखील देतात. प्रेमानंद महाराज यांनी भोंदूबाबा कसा असतो आणि त्याला ओळखायचं कसं… याबद्दल स्पष्टच सांगितलं आहे… गेल्या काही दिवसांपासून, भोंदूबाबांच्या […]
Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की जेव्हा आपण कामावरून घरी येतो, तेव्हा आपल्याला प्रचंड थकल्यासारखं वाटतं, आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. सारखं झोपून रहावं वाटतं. एवढंच नाही तर आपली भूक देखील मंदावते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की आपल्यासोबत हे नेमकं कशामुळे होत असेल? या मागे नक्की काय कारणं असू शकतात? वास्तुशास्त्रानुसार जेव्हा […]
Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच
कधी-कधी एखाद्या व्यक्तीवर अशी परिस्थिती येते की, त्याने आपल्या एखाद्या आर्थिक गरजेसाठी कर्ज घेतलेलं असतं, त्यानंतर तो हे कर्ज फेडण्याचा खूप प्रयत्न करतो. मात्र त्या व्यक्तीचं कर्ज काही कमी होत नाही. उलट त्यानंतर अशा काही परिस्थिती किंवा अडीअडणी निर्माण होतात की हे कर्ज कमी होण्याऐवजी वाढतच जातं. प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते, की आपल्याला आपल्या […]
Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य हे अर्थतज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माणसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात असे काही लोक असतात की ज्यांच्याजवळ एकही रुपया नसते, मात्र त्यांच्या वृद्धापकाळात असे लोक प्रचंड […]
काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
काळी मिरी फक्त जेवणाला चव देत नाही, तर तिचे धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय फायदेही आहेत; योग्य मार्गाने वापरल्यास संपत्ती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवता येते. धनाची कमतरता, आर्थिक ताण आणि रोजच्या खर्चामुळे अनेक लोक मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या तणावाखाली आहेत. अनेक जण विविध उपाय करूनही आर्थिक स्थैर्य मिळवण्यात अयशस्वी ठरतात. अशा परिस्थितीत घरच्या रोजच्या वस्तू, मसाले आणि […]