हिंदू धर्मात एकादशी तिथीला खूप महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला समर्पित करून उपवास केला जातो. वर्षभरात 24 एकादशीचे उपवास असतात. प्रत्येक एकादशीच्या उपवासाचे स्वतःचे महत्त्व आणि फायदे देखील आहेत. हिंदी पंचांगानुसार वरुथिनी एकादशी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षात येते, जो एप्रिल महिन्यात येतो. उपवासासोबतच या दिवशी भगवान विष्णू यांची विशेष विधी आणि प्रार्थना देखील केल्या […]
‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
हिंदू धर्मात वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी याच दिवशी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो. ही तारीख आणि सण धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते. असे मानले जाते की अक्षय तृतीयेला केलेले कोणतेही चांगले आणि शुभ कार्य अक्षय पुण्य म्हणजेच अखंड […]
Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय
अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की आपण प्रचंड पैसा कमावतो, मात्र पैसा घरात टिकत नाही. आपण कितीही पैसा कमावला तरी देखील तो कमीच पडतो. घराला आर्थिक स्थैर्य लाभत नाही. जर आपण एखाद्याकडून कर्ज घेतलं असेल ते देखील कमी न होता वाढतचं जातं. अशा स्थितीमध्ये काय करावं? असा अनेकांना प्रश्न पडतो. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे […]
नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
या जगात मेहनतीशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त करता किंवा एखाद्या क्षेत्रात यश मिळवता त्यामागे तुमची अनेक वर्षांची मेहनत असते, परिश्रम असतात. परंतु जर तुमच्या या कष्टाला नशीबाची साथ मिळाली तर हे यश तुम्हाला अधिक लवकर मिळू शकतं. अनेकदा आपण खूप कष्ट करतो. प्रचंड मेहनत करतो, परंतु आपल्याला काही यश मिळत […]
Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. आदर्श कुटुंबप्रमुख कसा असावा? त्याची लक्षणं काय आहेत? त्याच्या कडे कोणते गुण असावेत? आणि हे गुण जर त्याच्याकडे नसतील तर काय होतं? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात […]
घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात माता लक्ष्मीचा वास असतो… असं आपल्याला कायम सांगण्यात येतं. घरात स्वच्छता असल्यामुळे प्रसन्नता आणि सकारात्मक ऊर्जा त्या घरात धन आणि भरभराट येते. पण अनेक जण घर वेळेत स्वच्छ करत नाही. ज्यामुळे घरात अस्वच्छता राहते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर आणि भविष्यावर होतो. असं अनेकांना वाटतं की, भविष्यात उपयोगी पडतील या विचाराने आपण […]