ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे अधिपती असलेल्या मंगळाचे भ्रमण खूप महत्त्वाचे मानले जाते. या ग्रहाचे परिवर्तन नेहमी प्रत्येक राशीत उत्साह आणि ऊर्जा आणते. मंगळ हा धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वासाचा घटक मानला जातो. मंगळाच्या हालचालीतील बदलाचा व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर आणि कार्यक्षमतेवर थेट परिणाम होतो. अशातच 2 एप्रिल रोजी मंगळ कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केलेला आहे. तर मंगळ हा ग्रह […]
विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अत्यंत विशेष मानली जाते. कारण या तिथील विघ्नहर्ता गणपती यांना समर्पित उपवास केला जातो. चैत्र महिन्यात येणारी पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि या चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी म्हटले जाते. या दिवशी भगवान गणेशासाठी विशेष प्रार्थना आणि उपवास केले जातात. विकट हे भगवान गणेशाच्या आठ अष्टविनायक रूपांपैकी एक आहे. नावाप्रमाणेच […]
Vastu Shastra: नोकरीमध्ये स्थिरता नाहीये? तुम्ही सतत नोकरी बदलत आहात? मग करा हा सोपा उपाय
अनेकांसोबत असं घडतं की ते कधीही एका ठिकाणी काम करू शकत नाही. त्यांच्या नोकरीमध्ये स्थिरता नसते, ते सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. कधीकधी तर ते जिथे काम करत आहेत, तिथे त्यांचं सर्व सुरळीत सुरू असतं. मात्र तरी देखील ते नव्या नोकरीच्या संधी शोधतात, असे लोक आपल्या आयुष्यात अनेकदा आपल्या नोकऱ्या बदलतात. काही लोक तर आपलं […]
अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…
सनातन धर्मात वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. याच दिवशी अक्षय तृतीयेचा पवित्र सण साजरा केला जातो. हिंदी पंचांगानुसार यावर्षी हा शुभ सण 19 एप्रिल रोजी साजरा केला जाईल. शास्त्रांमध्ये अक्षय तृतीयेला शुभ वेळ मानले जाते. याचा अर्थ असा की या दिवशी विवाहासारख्या कोणत्याही शुभ कार्यासाठी शुभ वेळ शोधण्याची गरज नसते. या […]
Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय
वास्तुशास्त्रानुसार तुमच्या सभोवती जसं वातावरण असतं तसा त्याचा प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो. जर तुमच्या भोवती सतत नकारात्मक वातावरण असेल तर त्याचा तुमच्यावर देखील नकारात्मकच प्रभाव पडतो. जर सकारात्मक वातावरण असेल तर निश्चितच त्याचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव पडणार. मात्र तरी देखील अनेकदा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की आपल्याला नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो, […]
Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाचा ग्रंथामध्ये आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात प्रत्येकाची आयुष्य जगण्याची आणि यशाची व्याख्या ही वेगवेगळी […]