इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबले आहे. पाकिस्तान आणि कतारने या युद्धात मध्यस्थी केली. भारत या युद्धापासून दूर होता. मात्र, होर्मुज खाडी बंद असल्याने या युद्धाचे मोठे परिणाम भारतात बघायला मिळाले. महागाई वाढली. अखेर जगाने सुटकेचा निश्वास घेतला असून कच्च्या तेलाचे भाव कमी झाले. 28 फेब्रुवारी रोजी इराणवर मोठा हल्ला झाला. इराण आणि अमेरिका यांच्यात […]
INDW vs PAKW : ऋचाचा तडाखा-स्मृतीचं अर्धशतक, टीम इंडियाच्या पाकिस्तान विरुद्ध 170 धावा, कोण जिंकणार पहिला सामना?
सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाचं स्फोटक अर्धशतक आणि विकेटकीपर ऋचा घोष हीने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर वुमन्स टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात (Icc Womens T20i World Cup 2026) आपली तिसरी आणि पाकिस्तान विरुद्ध सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानसमोर 171 धावांचं आव्हान ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 8.55 च्या रनरेट धावा कराव्या […]
कृषी विभाग विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन, पेरणीकरिता घाई नको, देवेंद्र फडणवीस यांनीही..
भारतीय हवामान विभागाने राज्यात 15 जून 2026 रोजी मॉन्सूनचा पाऊस येण्याचा अंदाज दिला होता. मात्र, मॉन्सून अजून अरबी समुद्रातच आहे. मॉन्सून अरबी समुद्रातून पुढे वाटचाल करताना दिसत नाही. एकाच ठिकाणी आहे. अफगाणिस्तानच्या दिशेने आलेल्या वाऱ्याने मॉन्सूनला अडथळा निर्माण झाला. आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, राज्यात 20 जूनपर्यंत मॉन्सून दाखल होईल. या अंदाजानुसार, शेतकऱ्यांची चिंता […]
महिलांच्या बाबतीत आमिरची पसंत..; किरण रावसमोरच काजोल हे काय बोलून गेली?
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खानच्या ‘लगान’ या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या सिल्वर ज्युबलीनिमित्त मुंबईत अत्यंत भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील मोठमोठे सेलिब्रिटी उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चा अभिनेत्री काजोल आणि जूही चावला यांच्या जुगलबंदीची होती. या दोघी अभिनेत्रींनी मंचावर आमिर खानसोबत […]
ट्रेनमध्ये आग लागल्याची अफवा, प्रवासी रुळांवर उतरले अन् दुसऱ्या ट्रेनखाली चिरडले..4 जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशच्या मुरैना येथे उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आग लागण्याची अफवा पसरुन प्रवासी घाबरुन ट्रॅकवर उतरल्याने शेजारील ट्रॅकवरुन त्याच वेळी आलेल्या दुसऱ्या ट्रेनच्या खाली चिरडल्याची दुर्घटना घडली आहे. यात अपघातात चारहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. मुरैना जिल्ह्यात उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस हेतमपूर स्थानकाच्या जवळ असताा ट्रेनच्या आत आग लागल्याची अफवा पसरली. प्रवाशांनी त्यामुळे […]
Chanakya Niti : मुलांना यशस्वी आणि जबाबदार व्यक्ती झालेलं पाहायचंय? मग या पाच गोष्टी त्यांना शिकवाच
आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की आपलं मुलं त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हावं, त्याने एक जबाबदार नागरिक बनावं, आपलं नाव उज्जवल करावं. अशी जगातील प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. तुमची मुलं पुढे चालून त्यांच्या आयुष्यात काय करणार? हे तुम्ही त्यांची जडणघडण कशी करता, त्यांच्यावर […]