आपण ब्रह्मपुत्रा नदीची माहिती जाणून घेत आहोत. सुमारे 2,900 किलोमीटर लांबीची ही नदी आशियातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या नद्यांपैकी एक मानली जाते. ब्रह्मपुत्रा ही केवळ एक नदी नसून भारत, तिबेट आणि बांग्लादेश या प्रदेशांतील संस्कृती, सभ्यता, शेती आणि अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. या नदीला प्रवाहाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी नावे आहेत. अरुणाचल प्रदेशात ही नदी सियांग […]
कोणत्या गंभीर आजाराशी झुंजत होती शमिता शेट्टी ? अनेक महिने निदानच होत नव्हते, अखेर व्यक्त केल्या भावना..
अभिनेत्री आणि लेखिका सोहा अली खान हिचा शो ‘ऑल अबाऊट हर’मध्ये बॉलीवूड अभिनेत्री शमिता शेट्टी ही तिला झालेल्या आजाराबद्दल व्यक्त झाली आहे. हा १० जुलै रोजी हा एपिसोड प्रक्षेपित होणार आहे. तिने सांगितले की या गंभीर आजाराबद्दल बोलताना शमिता अतिशय व्यतिथ झाली होती. या गंभीर आजाराबद्दल नेहमची चुकीचे निदान होते. आणि लाखो महिलांना कसे गपचूप […]
मोठी बातमी! पाकिस्तानचे दोन तुकडे होणार? 15 जुलैला पाकच्या संसदभवनातून होणार सर्वात मोठी घोषणा
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. जम्मू -काश्मीर जॉइंट अवामी अॅक्शन कमेटी (JAAC) या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे. 15 जुलै रोजी आम्ही पाकिस्तानच्या संसद भवनातून स्वातंत्र्याची घोषणा करू, असं जम्मू -काश्मीर जॉइंट अवामी अॅक्शन कमेटीने म्हटलं आहे. पाकिस्तानी सैन्याने ताबडतोब पाक व्याप्त काश्मीर सोडून निघून जावे, अशी मागणी देखील पीओकेच्या स्थानिक नेत्यांकडून होत […]
नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्याचा थरार; वनखात्यातील वाघिणीने कसं दाखवलं धाडस?
नागपूरच्या उमरेड वनपरिक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून सुमारे अडीच ते तीन वर्षांच्या नरभक्षक वाघिणीने धूमाकूळ घातला होता. नागपूरमधील वाघिणीच्या हल्ल्यात 27 मार्च रोजी निर्मला गभणे यांचा मृत्यू झाला होता. तर 6 जून रोजी दिगंबर पाटील यांचा बळी गेला होते. दोघेही शेतात काम करत होते. या वाघिणीने दोन-तीन जणांना जखमी देखील केले आहे. वाघिणीच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं […]
IND vs ENG 5th T20: सलग पाचव्या सामन्यात श्रेयस अय्यरने जिंकली नाणेफेक, संजूला संधी; तर वैभव आऊट
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने पाच सामन्यांची टी20 मालिका गमावली आहे. आता या मालिकेतील शेवटचा सामना होत आहे. मालिका गमावली असली तरी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिल्या विजयाची वाट क्रीडाप्रेमी पाहात आहे. कारण आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यात टीम इंडियाने एकही विजय मिळवलेला नाही. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर टीका होत आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात विजयाची अपेक्षा आहे. […]
14 जुलैपासून तयार होणार गजकेसरी योग, ‘या’ राशींचे भाग्य उजळणार
ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योग हा सर्वात प्रभावशाली आणि शुभ योगांपैकी एक मानला जातो. असे मानले जाते की जेव्हा चंद्र आणि गुरु हे ग्रह जेव्हा एकाच राशीत एकत्र येतात तेव्हा गजकेसरी योग तयार होतो. हा योग ज्ञान, आदर, संपत्ती, यश आणि भाग्य वाढवतो असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार कर्क राशीत चंद्र आणि गुरूच्या युतीमुळे 14 जुलै 2026 […]