टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेचं यजमानपद ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार आहेत. त्यापैकी 12 संघ आधीच ठरले आहेत. तर उर्वरित आठ संघ पात्रता फेरीतून ठरणार आहेत. उर्वरित आठ संघांसाठी पात्रता फेरी आयोजित केली जाईल, असे आयसीसीने जाहीर केले आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खराब कामगिरी करून पहिल्याच फेरीत बाहेर पडलेल्या ऑस्ट्रेलियाची […]
Chanakya Niti : यशस्वी लोकं या पाच कामांना कधीच विलंब करत नाहीत, चाणक्य यांनी सांगितला यशाचा मंत्र
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील उपयोगिता सिद्ध करतात. चाणक्य म्हणतात यश मिळवणं ही काही सोपी गोष्ट नाही. ज्या प्रमाणे स्पर्धेमध्ये अनेक खेळाडू सहभागी होतात, परंतु त्यातील एक जणच विजेता […]
सोने-चांदीचे दर आकाशाला भिडणार, मी भरपूर खरेदी केली; प्रसिद्ध लेखकाने वर्तवला अंदाज
गेल्या काही काळापासून सोने-चांदीच्या दरात चढ उतार होत आहेत. अशातच आता रिच डॅड, पुअर डॅड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा सोने आणि चांदीबाबत मोठा दावा केला आहे. दिग्गज गुंतवणूकदार जिम रॉजर्स यांच्या सल्ल्याचा हवाला देत त्यांनी सांगितले की, ‘येणाऱ्या काळात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मी घसरणीच्या […]
Vastu Shastra : हे पाच आवाज आहेत खूपच शुभ, मिळतात मोठे संकेत, वास्तुशास्त्रात काय सांगितलंय?
वास्तुशास्त्राला हिंदू धर्मशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो आणि घरात वास्तुदोषाची निर्मिती होते. तुमच्या घरात जर वास्तुदोष असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही अडचणी येऊ शकतात, या अडचणी दूर करण्यासाठीच वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमचा चांगला काळ सुरू होणार […]
Chanakya Niti : घरात कधीच होणार नाहीत भांडणं; येईल सुख, समृद्धी, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये पती-पत्नीची कर्तव्य काय असतात? जबाबदाऱ्या काय असतात? घरातील कुटुंब प्रमुखाने इतर सदस्यांसोबत कसं वागावं? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नीला रथाच्या दोन चाकांची उपमा दिली जाते, जोपर्यंत रथाची दोन्ही चाके समान […]
IND vs ENG : विराट कोहली लॉर्ड्सवर आपल्या कारकिर्दीतील राहिलेलं स्वप्न पूर्ण करणार का?
भारत आणि इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. कारण तीन सामन्यांच्या मालिकेत दोन सामन्यानंतर 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे 19 जुलैला ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात खेळला जाणारा सामना खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिका खिशात घालणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. कारण भारताने या […]