
भारत आणि इंग्लंड दुसऱ्या सामन्यात गौतम गंभीर ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीम इंडियाला मार्गदर्शन करण्यासाठी मैदानात आला. यावेळी गंभीरने श्रेयस अय्यरकडे दुर्लक्ष केलं. तर इशान किशनला सल्ले देताना दिसला. गंभीरचे ऐकण्यासाठी अय्यर जेव्हा जवळ गेला, त्यावेळी देखील गंभीरने त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही आणि तो इशानशी बोलत राहिला, त्यामुळे गंभीर आणि श्रेयस यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याचं बोललं जात आहे. त्याचा परिणाम भारतीय संघाच्या खेळावर होत आहे. भारतीय संघाच्या पराभवामागे संघातील वातावरण कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे.
I think it’s unfair of us to blame poor Shreyas Iyer for whatever happened in Ireland and today. It’s clear that Gambhir has appointed the perfect puppet captain for himself for T20Is. Blame Gambhir.pic.twitter.com/Q7fV50qykM
— Conqueror (@ConquerorDGAF) July 4, 2026
Leave a Reply