उन्हाळ्याच्या तीव्र वाढत्या उष्णतेमुळे मानवी शरीरावर अनेक प्रकारचे परिणाम दिसून येतात. तापमान वाढल्यामुळे घामाचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते आणि त्यातून निर्माण होणारी शरीराची दुर्गंधी ही एक अत्यंत सामान्य पण त्रासदायक समस्या बनते. विशेषतः शहरांमध्ये राहणारे लोक, कार्यालयीन काम करणारे कर्मचारी, बाहेर फिरणारे विक्रेते, तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणारे प्रवासी यांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. […]
lifestyle
तुम्हाला खूप जास्त घाम येतो का? जाणून घ्या या मागचं कारण
शरीराचं तापमान नियंत्रणात राहण्यासाठी प्रत्येकाला घाम येतो आणि ही सामन्य प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात उकाड्याने, शारीरिक हालचाल आणि तणावपूर्ण स्थितीत घाम येतो. प्रत्येकाचा हा रोजचा अनुभव आहे आणि यात काही नवीन नाही. पण काही लोकांना कोणतंही शारीरिक श्रम न करता आणि सामन्य स्थितीतही घाम येतो. काही लोकांना तळहात, तळपाय, चेहरा किंवा संपूर्ण शरीराला घाम सुटतो. जास्त […]
वास्तुनुसार ही झाडे भेट देणे ठरू शकते अशुभ? जाणून घ्या कोणत्या वनस्पती टाळाव्यात
आजकाल भेटवस्तू देण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी कपडे, मिठाई, शोपीस किंवा दागिने भेट देण्याची परंपरा होती, मात्र आता पर्यावरणपूरक आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या वनस्पती भेट देण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. वाढदिवस, गृहप्रवेश, लग्नसमारंभ, ऑफिस उद्घाटन किंवा इतर शुभ प्रसंगी लोक झाडे आणि शोभेच्या वनस्पती भेट देण्याला प्राधान्य देतात. हरित जीवनशैलीला चालना […]
खजिन्याच्या जागी साप का आढळतात? जाणून घ्या कारण
भारतीय लोककथा, पुराणकथा आणि चित्रपटांमध्ये लपवलेल्या खजिन्याचे रक्षण साप करतात अशी समजूत शतकानुशतके प्रचलित आहे. सोने, चांदी किंवा मौल्यवान वस्तू जमिनीत पुरल्या गेल्यानंतर त्यांचे रक्षण साप करतात असा अनेकांचा विश्वास आहे. मात्र, वन्यजीव तज्ज्ञ आणि जीवशास्त्रज्ञांच्या मते यामागे कोणतेही गूढ किंवा अलौकिक कारण नसून त्यामागे पूर्णपणे नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. पूर्वीच्या काळात खजिने बहुतेकदा […]
सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान आणि दान करण्याचे 5 फायदे, जाणून घ्या तारीख व शुभ वेळ
यंदाची पहिली सोमवती अमावस्या अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील अमावस्येच्या दिवशी येत आहे. तर वर्षात येणाऱ्या सर्व अमावस्यांमध्ये सोमवती अमावस्येला एक विशेष स्थान आहे, कारण या दिवशी स्नान, दान, उपवास आणि पूजा करणाऱ्या व्यक्तीला भगवान शिव आणि पार्वती मातेचा आशीर्वाद, शाश्वत सौभाग्याचे वरदान आणि इतर अनेक फायदे मिळतात. चला तर मग जाणून घेऊया की सोमवती अमावस्या […]
लग्नानंतर नेमकं किती वर्षांनी संसार मोडण्याचा धोका सर्वाधिक? विवाहित लोकांनी नक्की वाचा
विवाह हे आयुष्यभराचे आणि सर्वात मजबूत नाते मानले जाते. परंतु, बदलती जीवनशैली, बदलणारे विचार आणि जबाबदाऱ्यांमुळे आजकाल जोडप्यांमध्ये दुरावा निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. अलीकडच्या काळात लग्नसंस्थेत लग्न टिकवण्यापेक्षा ते मोडण्याचा प्रकार सातत्याने समोर येत आहे. सध्या बहुतांश ठिकाणी घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लग्नानंतरचे कोणते वर्ष नात्यासाठी सर्वात कठीण परीक्षा पाहणारे ठरते, याबद्दल […]