टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अभिषेक शर्मावर टीम इंडिया मेहरबान झाली आहे. वारंवार फेल होऊनही त्याला संधी देत आहे. अभिषेक शर्मा या स्पर्धेतील फक्त एका सामन्यात आजारी असल्याने खेळला नाही. मात्र या व्यतिरिक्त सर्वच सामन्यात खेळला आहे. पण झिम्बाब्वेविरुद्धची खेळी वगळता सर्व सामन्यात निराशा केली आहे. उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात 7 चेंडूत 9 धावा करून बाद […]
Latest News
Vastu Shastra : देवपूजा करताना तुम्ही तर या चुका करत नाहीत ना? जाणून घ्या काय करावं काय करू नये?
हिंदू धर्मशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये देवाची पूजा कशी करावी? पूजेची योग्य पद्धत काय आहे? पूजा करताना काय करावे? काय करू नये याबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. हे नियम माहिती असणं गरजेचं आहे, कारण आपल्या घरावर नेहमी देवाचा आशीर्वाद राहावा, घरात सुख, शांती आणि समृद्धी रहावीत. आपल्यावर येणारी संकट टळावीत यासाठी सर्वजण देवाची पूजा करत असतात. […]
UPSC Success Story : चार वेळा नापास, पण हार मानली नाही; कोचिंगशिवाय बनली कलेक्टर, वाचा यशोगाथा
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाणारी परीक्षा ही जगातील सर्वात अवघड परीक्षेपैकी एक आहे. देशातील लाखो विद्यार्था ही परीक्षा पास होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहत असतात, मात्र यात फार कमी लोकांना यश मिळते. ही परीक्षा पास होणे म्हणजे प्रचंड अभ्यास, एकाग्रता, हुशारीचा संगम आहे. या परीक्षेत संजिता महापात्रा यांनी 4 वेळा अपयश आल्यानंतर पाचव्या प्रयत्नात यश […]
टीम इंडियाचा लक फॅक्टर! भारत न्यूझीलंड अंतिम सामन्यांचा निकाल पाच जणांच्या हाती, आयसीसीची घोषणा
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा विजेता कोण? हे 8 मार्चला स्पष्ट होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यापैकी एक जण जेतेपदाचा मानकरी असणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडला आणि न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला पराभूत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे दोन्ही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. आता अंतिम सामन्यात जो संघ […]
Devendra Fadnavis On Farmers | प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
महाराष्ट्र राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प नुकताच विधानसभेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पाद्वारे विकसित महाराष्ट्र 2027 या ध्येयाकडे राज्याने वाटचाल करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत […]
Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्र्यांकडून 2026-27 सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे करण्याची घोषणा, वाचा…
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यावेळी राज्याच्या जनतेसाठी त्यांनी मोठ्या घोषणा केल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी 2026-27 हे सामाजिक समता व समरसता वर्ष साजरे करण्याची घोषणा केली. याअंतर्गत राज्यातील महापुरूषांचा सन्मान केला जाणार असून संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यासाठी सरकारकडून निधीही दिला जाणार आहे. सामाजिक समता व समरसता […]