येत्या 29 मार्च रोजी राहू गोचर करत आहे. राहुचे नक्षत्र बदल केल्याने एकूण तीन राशींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहे. यातील एका राशीला तर खूप काळजी घ्यावी लागणार आहे. बाकीच्या दोन राशींच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव पडणार आहे. मेष राशीसाठी राहूचे गोचर फार चांगले ठरणार आहे. करिअरमध्ये एखादी चांगली संधी मिळू शकते. अचानक मोठा धनलाभ होण्याची […]
Latest News
केसांना दही आणि मेहंदी लावल्यामुळे काय फायदे होतात? जाणून घ्या…..
आजच्या काळात आपल्या बदलत्या खाण्याच्या सवयींमुळे केसांशी संबंधित समस्या जसे की कोंडा पडणे, कोरडेपणा आणि केस कमकुवत होणे सामान्य झाले आहे. बरेच लोक त्यांचे अव्यवस्थित केस निरोगी ठेवण्यासाठी महागड्या उपचारांकडे धावतात, परंतु परिणाम उपलब्ध नाहीत. जर आपण त्यापैकी एक असाल तर आपल्याला यापुढे महागड्या उत्पादनांची आवश्यकता राहणार नाही. येथे आम्ही आपल्याबरोबर एक स्वस्त आणि प्रभावी […]
मोठी बातमी! युद्धात या महत्त्वाच्या देशाची थेट उडी, इराणवर थेट मोठं क्षेपणास्त्र डागलं; जगाची चिंता वाढली
Turkey Attack On Iran : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा भडका उडाला आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर आता त्यांचा द्वितीय मुलगा मोजतबा खामेनेई यांनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदाची जबाबदारी सांभाळली आहे. काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, असे इराणकडून सांगितले जात आहे. तर दुसरीकडे आमच्या इच्छेविरोधात जो कोणी इराणचा प्रमुख होईल, त्याचाही आम्ही खात्मा […]
Chanakya Niti : मित्र कितीही जवळचा असू द्या, पण या चुका कधीच करू नका, पश्चाताप कराल
चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मैत्रीबद्दल अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. आपला खरा मित्र कोण? आदर्श मैत्री कशाला म्हणावं? कोण आपल्या सोबत मैत्रीचं नाटक करत आहे, हे कसं ओळखावं. स्वार्थी आणि कपटी मित्राची लक्षण काय असतात? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या […]
इराण युद्धामुळे दुबईसोडून कुठे पळत आहेत जगातील अब्जाधीश ?
मध्य पूर्वेत इराणच्या हल्ल्यानंतर आखाती देशात हडकंप उडाला आहे. दुबईही श्रीमंत लोकांचे सेकंड होम होते. मात्र, आता दुबई देखील सुरक्षित राहीली नसल्याने दुबईतील श्रीमंत लोकांनी बस्तान उचलले आहे. फायनान्शियल टाईम्सच्या बातमीनुसार ओमानची राजधानी मस्कत येथून गडगंज श्रीमंत लोक पळून चालले आहेत. मस्कत येथून रोज सुमारे ३० चार्टर आणि प्रायव्हेट जेट उड्डाण घेत आहेत. प्रत्येक विमानात […]
भारतीय टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार बदलणार! कोण करणार नेतृत्व? जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर रोहित शर्माने या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे नेतृत्व बदल होणार हे निश्चित झालं होतं. भारतीय संघ त्याने झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला तेव्हा शुबमन गिलने नेतृत्व केलं. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या हाती सूत्र सोपवली गेली. 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत त्याने ही धुरा व्यवस्थितरित्या सांभाळली आणि संघाला जेतेपद मिळवून दिलं. आता […]