जूनचा अर्धा महिना उलटून गेला तरी अजून राज्यात पावसाचं आगमन झालेलं नाही. त्यामुळे राज्यातील जनतेच्या मनात धाकधूक निर्माण झाली आहे. तर पेरण्या खोळंबल्याने बळीराजा टेन्शनमध्ये आला आहे. त्यातच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील साठा केवळ 10 टक्केच राहिल्याने मुंबईकरांवरही मोठं संकट घोंगावू लागलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी आजचा दिवस वेगळाच ठरला आहे. मुंबईत 9 ते […]
Latest News
Sanjay Raut | ‘तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी… संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
राज्याचं राजकारण सध्या तापल्याचं चित्र आहे, कारण ठाकरे गटातील काही खासदार लवकरच दुसरा गट स्थापन करणार अशी चर्चा रंगली आहे. ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती आणि शिंदेंच्या नेत्यांशी भेटीगाठी यावरून पक्षातील फुटीच्या चर्चांना जोर आला आहे. आता शिवसेना (उबाठा) गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. याबाबतीत बोलताना त्यांनी एक उदाहरण दिलं. […]
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?
जून महिना अर्धा उलटूनही राज्यात मान्सूनचा अद्याप पत्ता नसल्याने मुंबईकरांमध्ये चिंता वाढली आहे. एकीकडे असह्य उकाडा, घामाचे प्रमाण आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, तर दुसरीकडे पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर होत चालले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ 10 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने […]
भारताला ज्याची भीती तेच काम नेपाळने केले, वाद पेटणार, नेपाळचे परराष्ट्र मंत्री थेट चीनच्या..
मागील काही दिवसांपासून भारत आणि नेपाळ यांच्यातील संबंध तणावात आहेत. सीमेचा वाद पुन्हा एकदा पुढे आला. नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल भारत दाैऱ्यानंतर चीन दाैऱ्यावर पोहोचले आहेत. यादरम्यान नेपाळ आणि चीन यांच्यातील सीमा वादावर चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून नेपाळचे पीएम बालेंद्र शाह भारत आणि नेपाळ यांच्यातील सीमेच्या वादाच्या मुद्द्यात युकेने मध्यस्थी करावी, अशी मागणी […]
मुंबईकराचं टेन्शन वाढवणारी बातमी ! पाणीकपात वाढणार?, पुढल्या आठवड्यापासून डायरेक्ट… पालिकेचा निर्णय काय ?
जून महीना अर्धा संपत आला तरी राज्यात मान्सूनचा काहीच पत्ता नाही. एकीकडे असह्य उकाडा, घामाच्या धारा, चिकचिक, गरमी यामुळे मुंबईकर भयानक वैतागले आहेत. त्यातच आता मुंबईकरांच टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता पक्त 10 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर पालिका पुढच्या आठवड्यापासून 20 टक्के पाणी कपात करण्याच्या विचारात […]
सरकारचा मोठा निर्णय, डिझेल आणि ATF वर एक्सपोर्ट ड्युटीत वाढ, सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम काय ?
गेल्या काही दिवसांपासून देशांतर्गत इंधानच्या दरात बरीच वाढ झाली आहे. पेट्रोल- डिझेलचे दर वाढल्याने त्याचा परिणाम सर्वत्र दिसत असून त्यामुळे बाकीच्या गोष्टीही महागल्या आहेत. इंधन दरवाढीचा फटका सामान्य लोकांनाही बसला आहे. मात्र आता याच दरम्यान केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 16 जून 2026 पासून लागू होणाऱ्या पेट्रोलियम उत्पादनांवरील निर्यात शुल्कात […]