Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्रात गेले दोन ते तीन दिवस पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD)मंगळवार ७ जुलै रोजी नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच दिवसात पावसाशी संबंधित वेगवेगळ्या अपघात आणि घटनेत २१ लोकांचा मृत्यू झाला […]
Latest News
Big Breaking | नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी निदा खानला…
नाशिकमधील बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी निदा खान हिला अखेर जामीन मंजूर झाला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला असून नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयातून तिला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात निदा एजाज खान हिच्यावर कारवाई […]
IND vs ENG: वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन दोघंही खेळणार! तिसऱ्या टी20 सामन्यात कोणाचा पत्ता कापणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला या विजय मिळवणं आवश्यक आहे. या मालिकेतील पहिला सामना पावासमुळे रद्द झाला. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यामुळे मालिकेत इंग्लंडने 1-0 ने आघाडी घेतली आहे. असं असताना तिसरा टी20 सामन्यात भारताला विजय […]
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने प्रवाशांना त्रास!
खालापूर टोलनाक्याजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुसळधार पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे महामार्गाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक वाहनांचा वेग मंदावल्याने काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती. याचदरम्यान, महामार्गालगत असलेल्या एका फूड मॉलमध्येही पावसाचे पाणी शिरल्याची घटना समोर आली. अचानक पाणी शिरल्याने […]
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारणारं दृश्य
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. आज सकाळपर्यंत पंचगंगा नदीची पाणीपातळी 34 फुटांपर्यंत पोहोचल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नदीच्या वाढत्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीची […]
कष्ट करूनही पैसा टिकत नाही? स्वयंपाकघरातील या 5 चुका ठरू शकतात कारण!
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार स्वयंपाकघरातील काही महत्त्वाच्या वस्तूंचा संबंध विविध ग्रहांशी जोडला जातो. त्यामुळे पीठ, हळद, मीठ, तांदूळ आणि मोहरीचे तेल या वस्तूंचे डबे पूर्णपणे रिकामे होणे शुभ मानले जात नाही. अशा वेळी घरात आर्थिक अडचणी, नकारात्मक ऊर्जा आणि कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याची धारणा आहे. वास्तुनुसार पीठ हे घरातील मान-सन्मान आणि आर्थिक स्थैर्याचे प्रतीक […]