शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील मातोश्री येथे नाशिकमधील नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नाशिकमधील सर्व 15 नगरसेवक उपस्थित होते. बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी सविस्तर चर्चा केली. पक्षाविरोधात सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नगरसेवकांची भूमिका जाणून घेतली. तसेच आगामी राजकीय परिस्थितीवरही […]
Latest News
परत पाठव देवा माझ्या विठ्ठलाला… वारकरी महिलेच्या हातात अजितदादांचा फलक अन्…
राज्याचे माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही. येनकेन प्रकारे अजितदादांच्या आठवणी आजही जागवल्या जातात. सध्या वारी सुरू आहे. या वारीतही अजितदादांच्या आठवणी जागवल्या जात आहे. एक महिला वारीत हातात फलक घेऊन जाताना दिसली. या फलकावर अजितदादांचा फोटो आहे. माझ्या विठ्ठलाला परत द्या… असं त्यावर लिहिलंय. आ महिलेच्या एका हातात फलक आहे […]
मुकेश अंबानी यांचा नातू कोणत्या शाळेत शिकतो? फी ऐकून धक्काच बसेल
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या पत्नी नीता अंबानी मोठी सून, मुलगा आणि नातवासोबत दिसतात. आता अनेकांना जाणून घ्यायचे आहे की नीता अंबानी यांचा मोठा नातू कोणत्या शाळेत शिकतो? त्याच्या शाळेची फी किती आहे? मुकेश अंबानींचा नातू पृथ्वी अंबानी कोणत्याही सामान्य शाळेत नव्हे तर उच्चस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या […]
घरातील घाणेरडे टॉवेल अन् अस्ताव्यस्त कपडे, नकारात्मक ऊर्जेला देतील आमंत्रण
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या परंपरेनुसार घरातील वातावरणाचा व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो, अशी अनेकांची श्रद्धा आहे. या बातमीमध्ये विशेषतः राहू ग्रहाचा उल्लेख करून घरातील अस्वच्छता, अव्यवस्था आणि चुकीच्या सवयी यांना नकारात्मक ऊर्जेशी जोडले आहे. ज्योतिषीय मान्यतेनुसार राहू हा ग्रह भ्रम, अस्थिरता आणि अचानक येणाऱ्या अडचणींशी संबंधित मानला जातो. त्यामुळे घरात स्वच्छता, शिस्त आणि सकारात्मक वातावरण राखण्याचा सल्ला […]
वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल
क्रिकेट जगतात एक काळ वेस्ट इंडिजने गाजवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा होता. इतकंच काय तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वात जेतेपद मिळवण्याचा मान मिळवला आहे. पण मागच्या काही वर्षात वेस्ट इंडिज क्रिकेटला उतरण लागली आहे. दिग्गज संघ म्हणून ख्याती असलेल्या वेस्ट इंडिजची वाताहत झाली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात […]
Aamir Khan Third Marriage : आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला रिना दत्ता, किरण राव का आल्या नाहीत? जवळच्या मित्राने सांगितलं सत्य
फोटो आणि व्हिडिओमध्ये आमिर खानच्या पूर्व पत्नी रिना दत्ता आणि किरण राव दिसल्या नाहीत. रिना दत्ता आणि किरण राव कुठे दिसल्या नाहीत, म्हणून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. आता दोघींच्या अनुपस्थितीवर आमिर खानच्या मित्राने खुलासा केला आहे. आमिर खानचा मित्र आणि लगान चित्रपटातील अभिनेता अमीन हाजी आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला उपस्थित होता. त्याने रेडिफ […]