India was Awarded Five Penalty Runs: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा सामना चेन्नईच्या चेपॉकमध्ये झाला. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. अफगाणिस्तानने सर्व गडी गमवून 218 धावा केल्या. तसेच विजयासाठी 219 धावांचं टार्गेट दिलं. भारतीय या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. त्यापूर्वी भारताच्या खात्यात 5 धावा जमा झाल्या होत्या. त्यामुळे क्रीडाप्रेमींना […]
Latest News
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटना मजबूत करण्यासाठी मोठी रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. बंडखोरी केलेल्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये स्वतः दौरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे हे ईशान्य मुंबई, धाराशिव, परभणी, हिंगोली, वाशीम आणि शिर्डी या […]
मोठी बातमी! शिंदे गट भाजपात विलीन होणार? एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर? त्या ट्विट्ने मोठी खळबळ
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी शिवसेनेतील अनेक खासदार आणि आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे यांच्या […]
केंद्राचा मोठा निर्णय! 16 औषधांवर तात्काळ बंदी; मधुमेह आणि पोटदुखीच्या औषधांचाही समावेश
केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, रुग्णांच्या सुरक्षिततेचा विचार करत 16 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर तात्काळ बंदी घातली आहे. या औषधांमध्ये अँटिबायोटिक्स, पोटदुखीवरील औषधे, मधुमेहावरील औषधे तसेच काही त्वचा आणि कॉस्मेटिक उत्पादनांचा समावेश आहे. हा निर्णय औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 च्या कलम 26A अंतर्गत घेण्यात आला आहे. याबाबत […]
एक निकाल अन् ओमराजेंचं राजकारण संपलं… वकिलाचा खळबळजनक दावा
बहुचर्चित पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रतरणातील आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य आठ आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. सबळ पुराव्यांच्या अभावी या आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 3 जून 2006 रोजी पवनराजे मुंबईवरुन धाराशिवला निघालेले असताना दोन मारेकऱ्यांची कळंबोली येथे त्यांची गाडी अडवून गोळीबार करत त्यांची हत्या धडाधड गोळ्या झाडल्या, […]
मोबाईल मधील Refresh Rate चं नेमकी काम काय? आणि तो किती महत्वाचा आहे, जाणून घ्या
आजकाल स्मार्टफोन खरेदी करताना बहुतेक लोकं कॅमेरा, बॅटरी, प्रोसेसर आणि रॅम यांचा विचार करतात. अशातच फोन खरेदी करताना तुम्ही डिस्प्ले टॅक्नॉलॉजी विचार करून खरेदी केलात तर फोन वापरण्याचा अनुभव उत्तम मिळेल. कारण डिस्प्ले टॅक्नॉलॉजी म्हणजे फोनचा रिफ्रेश रेट. जेव्हा बाजारपेठेत नवीन स्मार्टफोन लाँच होतो, तेव्हा तुम्ही कंपनीकडून त्याचा रिफ्रेश रेट, जो 60 Hz, 90 Hz, […]