साखरेच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदीत ग्राहकांच्या खिशावर बोजा पडण्याची शक्यता आहे.साखरेचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामागे पेट्रोलसाठी इथेनॉल निर्मितीचा प्रयोग असल्याचा दावा करण्यात येत आहे. या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल टाकले आहे. सरकार आगामी ऑक्टोबर हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा […]
Latest News
Colombia earthquakes : शक्तीशाली भूकंपाने जमीन थरथरली; आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू, 1500 हून अधिक संसार उद्ध्वस्त
कोलंबियामध्ये 7.4 तीव्रतेच्या भूकंपाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. भूकंपात आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. तर 87 जण जखमी झाले आहेत. या भूकंपामुळे 1575 घरांचे नुकसान झाले आहे. तर अनेक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तर 61 इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे. भूकंपानंतर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत […]
Pune Satara Highway Accident : पुणे-सातारा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
सातार-पुणे रस्त्यावर शिरवळमध्ये मध्यरात्री भीषण अपघात घडला. भरधाव कार डिवायडरला धडकून पलटली. या भीषण अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. (बातमी अपडेट होत आहे) Source link
Horoscope Today 11th August 2026 : आयुष्यात होणार प्रेमाची एन्ट्री,पैशांशी संबंधित गुड न्यूज कोणाला ? वाचा आजचं भविष्य
Source link
पोलिसांना कोणावरही गोळीबार करण्याचा अधिकार असतो का? कायदा काय म्हणतो?
दिल्लीच्या जंतर-मंतरनंतर आता झारखंडच्या रांचीमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं आहे. दिल्लीत पोलिसांनी पॅलेट गनचा वापर केला होता. तर बिहारमध्ये पोलिसांनी एके-47 चा वापर केला होता. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करण्याचा अधिकार असतो का, याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्येही एका पोलिसाने अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीवर गोळी झाडली होती. यावेळी आरोपीच्या पायाला गोळी लागली होती. आरोपीने पळून […]
अरुणाचल प्रदेशात 60 किमी आतपर्यंत चिनी सैनिक घुसले? व्हायरल व्हिडिओमागील सत्य समोर
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भारत-बांगलादेश सीमा भागातील एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात असून, त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्य 60 किमी आतपर्यंत घुसले असून, त्यांनी भारतीय जमिनीवर कब्जा केला आहे, असा दावा केला जात आहे. मात्र, या दाव्यात किती तथ्य आहे? […]