धर्मशास्त्रानुसार जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपल्या कुंडलीत लपलेले दोष संपून जातात. शनी, राहू, केतू या ग्रहांचा असलेला वाईट प्रभावही नाहीसा होतो. त्यामुळे खालील प्रकारचे दान केले पाहिजे असे शास्त्रात सांगितलेले आहे. शास्त्रानुसार अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे दान आहे. भुक लागलेल्या व्यक्तीला अन्नदान केल्याने भगवान विष्णून प्रसन्न होतात असे म्हटले जाते. ज्या लोकांच्या […]
india
‘हा तर 140 कोटी जनतेचा अपमान’, PM मोदींना गद्दार म्हणणार्या राहुल गांधींना भाजपने सुनावलं
लोकसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण तापले आहे. रायबरेली येथे आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी आणि अमित शाह यांना गद्दार असे म्हटले होते. त्यानंतर आता भाजपने राहुल गांधींच्या या विधानाचा समाचार घेत […]
डोंगराळ भागातील प्रवास ठरेल सुखकर, ब्रेक, टायर आणि गियरचे ‘हे’ गणित समजून घ्या
डोंगराळ भागात गाडी चालवताना साध्या रस्त्यांपेक्षा वेगळी खबरदारी घ्यावी लागते, अन्यथा संपूर्ण प्रवासाचा आनंद विरघळू शकतो. घाटातील प्रवास सुरक्षित ठेवण्यासाठी गाडीचा वेग मर्यादित ठेवणे, लोअर गियरचा वापर करणे आणि हवामानाचा अंदाज घेणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग करताना होणारी थकवा टाळण्यासाठी वेळोवेळी लहान विश्रांती घेणे देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. लोक आवश्यक ती खबरदारी घेण्याकडे दुर्लक्ष करतात […]
NEET Re Exam : बनावट टेलिग्राम चॅनेलवर कठोर कारवाई होणार, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सूचना
नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. पुनर्परीक्षेबाबत केंद्र सरकार पूर्णपणे अलर्ट मोडमध्ये आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन परीक्षा सुरक्षित, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत शिक्षण मंत्रालय आणि […]
शुबमन गिलच्या सांगण्यावरून ऋषभ पंतचं उपकर्णधारपद गेलं? बहिणीने व्हिडीओ लाईक केल्याने चर्चा
आयपीएल 2026 स्पर्धेत सर्व फासे लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतच्या विरोधात पडले आहे. मोठी धावसंख्या करूनही लखनौ सुपर जायंट्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही तसंच घडलं. 220 धावाही संघाला रोखता आल्या नाहीत. त्यामुळे ऋषभ पंतचा सामन्यानंतर संताप दिसला. दुसरीकडे, ऋषभ पंतचे तारेही फिरल्याचं दिसत आहे. लखनौ संघाची आणि पंतचा फॉर्म चिंताजनक […]
West Bengal : ममता बँनर्जींना धक्का! 45 आमदारांनी थेट… पराभवानंतर पक्षात फूट?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला. यानंतर आता ममता बँनर्जी यांच्या पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज (बुधवार) पक्षाकडून एका मोठ्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र या आंदोलनाला अनेक टीएमसी आमदार गैरहजर राहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पक्षातील अनेक आमदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. […]