Vikas Lawande : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. वारकरी संप्रदायात घुसखोरी झालेली आहे, असे म्हणत लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी काही वारकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामुळेच त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी शाईफेक करण्यात आली होती. या शाईफेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगालच व्हायरल झाला होता. तर या घटनेनंतर शरद पवार […]
india
अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यात थेट रेड अलर्ट, 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, प्रशासनाने..
राज्यात उष्णतेचा कहर बघायला मिळतोय. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अलर्ट जारी केला. थेट उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. अमरावती, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी दुपारी 12 ते 4 यादरम्यान घराबाहेर पडणे टाळावे. काल राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अमरावती येथे झाली. अमरावतीमध्ये […]
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा हिच्या मृत्यूचं नेमकं सत्य काय? महिला खासदार म्हणते, ‘वाचवायला कोणी येत नाही म्हणून…’
Twisha Sharma Death Case: सध्या सर्वत्र फक्त ट्विशा शर्मा आणि दीपिका नागर केसची चर्चा सुरु आहे. दोन्ही महिलांच्या मृत्यूने सर्वांना हैराण केलं आहे. ट्विशा आणि दीपिका यांच्या मृत्यूबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यामध्ये आता सेलिब्रिटी देखील बोलू लागले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी याप्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे… ज्याप्रकारे […]
कोट्यवधींची किंमत आणि जगभर क्रेझ! ‘या’ प्रसिद्ध इटालियन सुपरकार्सचे भारतात लाखो चाहते
भारतातील श्रीमंत आणि गाडीप्रेमींमध्ये इटालियन लक्झरी कार्सची मोठी क्रेझ पाहायला मिळते. मासेराती, पगानी, फेरारी आणि लॅम्बॉर्गिनी यांसारखे आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आपल्या अफाट वेग आणि लक्झरी डिझाईनसाठी जगभर लोकप्रिय आहेत. कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या या सुपरकार्स केवळ स्टेटस सिम्बॉल नसून इटालियन उत्कृष्ट इंजिनिअरिंगचे एक उत्तम उदाहरण मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इटली दौरा चर्चेत आहे. पंतप्रधान […]
दुसऱ्यांच वाईट करायला गेली, स्वत: जळाली, अरे चंदासोबत हे काय झालं?
सध्या जी घटना समोर येत आहे आहे, त्यावर विश्वास ठेवणं जवळपास कठीण आहे. नातेवाईकांना अडचणीत आणण्यासाठी नवरा – बायकोने एक मोठा कट रचला होता. पण यामध्ये महिलेचेच निधन झालं. संपत्तीचे वाद इतके टोकाला पोहोचले की, तपासा दरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती मिळाली.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला असं समजण्यात आलं की, नातेवाईकांनी हल्ला आणि हत्येचा कट […]
या तीन गोष्टींचे दान केल्यास मिळते सर्वात मोठे पुण्य, देवही होतो प्रसन्न!
धर्मशास्त्रानुसार जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपल्या कुंडलीत लपलेले दोष संपून जातात. शनी, राहू, केतू या ग्रहांचा असलेला वाईट प्रभावही नाहीसा होतो. त्यामुळे खालील प्रकारचे दान केले पाहिजे असे शास्त्रात सांगितलेले आहे. शास्त्रानुसार अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे दान आहे. भुक लागलेल्या व्यक्तीला अन्नदान केल्याने भगवान विष्णून प्रसन्न होतात असे म्हटले जाते. ज्या लोकांच्या […]