नागपूरच्या उमरेड वनपरिक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून सुमारे अडीच ते तीन वर्षांच्या नरभक्षक वाघिणीने धूमाकूळ घातला होता. नागपूरमधील वाघिणीच्या हल्ल्यात 27 मार्च रोजी निर्मला गभणे यांचा मृत्यू झाला होता. तर 6 जून रोजी दिगंबर पाटील यांचा बळी गेला होते. दोघेही शेतात काम करत होते. या वाघिणीने दोन-तीन जणांना जखमी देखील केले आहे. वाघिणीच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं […]
india
Shraddha Walkar हत्याकांडातील आरोपी आफताब याचा एमएचा पेपर, कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली
Shraddha Walkar Murder Case: देशाला हादरवणारे श्रद्धा वालेकर हत्याकांडाची सुनावणी पुन्हा एकदा तहकूब झाली आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने २० जुलैची सुनावणी करण्याची तारीख रद्द केली आहे. या प्रकरणातील हत्यारा आरोपी श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने त्या दिवशी आपली एमए ( समाजशास्र ) ची परीक्षा असल्याचे कारण देत सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली […]
साप विषारी आहे की बिनविषारी? दुरूनच कसे ओळखणार? जाणून घ्या…
Venomous Snake Identification : पावसाळ्यात साप बाहेर पडतात. सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी ते घराशेजारची अडगळ जागा शोधतात. कधी कधी घरात येतात. सर्पदंश होण्याचे प्रमाण या काळात वाढते. घरातील सामान हलवताना अथवा नकळत साप हल्ला करतात. सर्वच साप काही विषारी नसतात. पण काही साप अत्यंत विषारी असतात. साप दिसताच तो विषारी आहे की बिनविषारी हे ओळखता येते […]
मोबाईल युजरची दिवाळी, आता रिचार्ज प्लान होणार तब्बल 50 टक्क्यांनी स्वस्त, किमती थेट एवढ्या कमी होणार…
आज काल आपल्याला प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन दिसून येतो. गेल्या काही वर्षांमध्ये मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. मात्र दिवसेंदिवस मोबाईल रिचार्जचे प्लान महागत होत असल्यानं त्याची मोठी आर्थिक झळ ग्राहकांना सोसावी लागत आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता ट्रायकडून एक नवा प्लान तयार करण्यात आला आहे. ट्रायच्या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना स्वस्तात मोबाईलचा […]
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी ड्रामा, टीम इंडिया नाणेफेकीसाठी मैदानात पोहोचली नाही, कारण…
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. कारण भारताने ही मालिका आधाची 3-0 ने गमावली आहे. त्यात एकही विजय न मिळाल्याने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भारताने या सामन्यात चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहे. तसेच प्लेइंग 11 […]
IMD weather forecast : पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, पाऊस धुमाकूळ घालणार, हवामान विभागाचा मोठा इशारा
1 जुलैपासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढल्याचं पहायला मिळालं होतं. 8 जुलैपर्यंत पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. पालघर जिल्ह्याला तर पावसाचा मोठा फटका बसला. अनेक गावांना पुराचा वेढा पडल्याचं पहायला मिळालं. या पावसामुळे लोकांचं प्रचंड नुकसान झालं. पालघर प्रमाणेच पुणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात देखील या काळात अतिमुसळधार पाऊस झाला. दरम्यान त्यानंतर गेल्या […]