नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी गेल्या एक महिन्यापासून कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सुरू आहे. त्यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन देखील सुरू आहे. सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आपल्या मागण्यांसाठी संसदेवर मोर्चा काढण्यात आला यावेळी पोलीस आणि आंदोलक विद्यार्थी आमने-समाने आले, पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, त्यानंतर आता देशात […]
india
Explainer : भाजपा बॅकफुटवर, काँग्रेसला नवसंजीवनी; CJP च्या आंदोलनामुळं काय बदलणार? 5 मुद्द्यात समजून घ्या!
CJP Delhi Protest : नीट पेपरफुटीचा मुद्दा सध्या देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. हा मुद्दा केंद्रस्थानी आणण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीने सोशल मीडिया तसेच प्रत्यक्ष मैदानावरची लढाई चालू केली. विशेष म्हणजे या दोन्ही लढायांत कॉकरोच जनता पार्टीला आतापर्यंत यश मिळत गेलं आहे. देशाच्या राजकीय आणि समाजिक जीवनात कित्येक वर्षानंतर पहिल्यांद जनता शिक्षणाच्या मुद्द्यावर एका छाताखाली […]
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?
दिल्लीच्या जंतरमंतरवर गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या या लाठीमाराचे देशभर पडसाद उमटले आहेत. केवळ देशातच नाही तर जगभरातील मीडियातही त्याचे पडसाद उमटले आहेत. विद्यार्थ्यांचं रक्त सांडलं, पण त्यांनी मैदान सोडलं नाही, असं […]
विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र
गेल्या तीन दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन चांगलंच पेटलं आहे. सोमवारच्या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याचे देशभरात पडसाद उमटले आहेत. काल राहुल गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर आंदोलन केलं. त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनाही ताब्यात […]
माझ्या तोंडातून रक्त निघालं, बुक्के मारले, राहुल गांधींनी सांगितलं मारहाण कशी झाली; आंदोलनात काय घडलं?
सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता, मात्र यावेळी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, त्यानंतर देशभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. पुन्हा एकदा दिल्लीमधील जंतर मंतरवर आंदोलन सुरू करण्यात आलं आहे, तर दुसरीकडे मंगळवारी काँग्रेसने देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि […]
Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह
भारतीय संघाची कामगिरी गेल्या काही दिवसात सुमार दर्जाची होत आहे. टी20, वनडे मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे चॅम्पियन टीम इंडियाला झालं तरी काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. खरं तर मैदानात खराब कामगिरी करणाऱ्या संघातील खेळाडूंचा फिटनेसचा मोठा प्रश्न आहे. टीम इंडियात एक दोन नाही तर सहा खेळाडू जखमी आहे. त्यामुळे संघाची मोट […]