जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी पळवून पळवून मारले. इतकेच नाही तर सीजेपीचे नेते आशुतोष रांका यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. रांका यांनी तर हा हल्ला भाजपच्या गुंडांनीच केल्याचा आरोप केला आहे. अभिजीत दीपके यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. आता त्यावर भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. हा हल्ला आम्ही केला […]
india
Railway Online Luggage Booking: रेल्वेच्या नव्या सुविधेने असे ऑनलाईन बुक करा लगेज, असे असेल भाडे, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या
How To Book Online Luggage: भारतीय रेल्वे हे सर्वात स्वस्तात निर्धोकपणे प्रवास करण्याचे साधन आहे. आता रेल्वेने स्थानकावरील प्रवाशांची संख्या आणि धावपळ कमी करण्यासाठी ऑनलाईन लगेज बुकींगची सेवा सुरु केली आहे. ही सेवा केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच मिळणार आहे. तिकीट बुकींगसोबत सुरु केलेल्या एक्स्ट्रा लगेजला डिक्लेअर आणि बुक करण्यासाठी ऑनलाईन सेवा सुरु केल्याने रेल्वेच्या […]
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी प्रशासनाने घातलेल्या अटी-शर्तींवर तीव्र आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी, जे देशाचे युवा नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्या संघटनेच्या कार्यक्रमासाठी पुण्यात येत असताना अशा जाचक अटी कशाला, असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला. शांततेच्या मार्गाने येणाऱ्या आणि संवाद साधणाऱ्या नेत्यासाठी हे निर्बंध गैर असल्याचे […]
एवढं इमोशनल गाणं की गायकालाही अश्रू अनावर, 26 वर्षांपासून लग्नात हमखास वाजतंच हे गीत..
काही गाणी अशी असतात जी आपल्या मनात घर करतात, आपल्या आयुष्याचा अविभाज्य हिस्सा बनतात. हिंदी चित्रपटसृष्टीतलं असं एक अजरामर गाणं, जे आजही बहुतांश लग्नात हमखास वाजतंच. या गाण्यातून वधूच्या मनातील खंतही व्यक्त होते आणि लग्नामुळे तिच्या मनात असलेला उत्साह, आनंदही दिसून येतो. बऱ्याच लग्नसमारंभात हे गाणं वाजतं आणि उपस्थितांनाही अश्रू अनावर होतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टी […]
काँग्रेसमध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप? 18 आमदार एकवटले; थेट मंत्र्याविरोधातच…
तेलंगना काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. पक्षातील अंतर्गत धुसफुशीचा ज्वालामुखी अखेर फुटला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 18 आमदार आणि विधान परिषद सदस्यांनी मंत्री सुरेखा कोंडा यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या 18 आमदारांनी एकत्र येऊन पत्रकार परिषद घेऊन थेट सुरेखा यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तेलंगना काँग्रेसमध्ये एकच […]
Prithviraj Chavan | ‘मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव…चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेले ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक महत्त्वपूर्ण गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, २०१४ च्या विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता. डिसेंबर २०१४ मध्ये मित्रपक्षांकडून हा प्रस्ताव माझ्याकडे आला होता, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. तत्कालीन परिस्थितीत, काँग्रेस पक्षाची भूमिका […]