अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, पश्चिम आशियातील युद्धाचा विध्वंस वाढतच आहे. गेल्या 12 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान प्रमुख जलमार्ग प्रभावीपणे रोखल्यामुळे आणि पुरवठा साखळीत व्यत्यय आल्यामुळे कच्च्या तेलाच्या आणि वायूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे भारतात गॅस टंचाई जाणवतलआहे. मात्र याच दरम्यान, आता आणखी एक संकट उद्भवले आहे. रिपोर्ट्सनुसार. या युद्धाचा परिणाम […]
india
कुणालाच वाटलं नव्हतं अशी वेळ येईल… गॅसवर स्वयंपाक बनवणाऱ्यांची धाव लाकडं आणि कोळश्याकडे; मुंबईच्या वेशीवरच संकट
इराणवर इस्रायल-अमेरिकेकडून हल्ला चढवण्यात आल्यावर मोठ्या युद्धाला तोंड फुटलं आणि जगाता हाहाकार माजला. 12 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर, भारतातही दिसत असून महाराष्ट्रालाही या युद्धाची झळ सोसावी लागत आहे. मध्यपूर्वेतून होणारा उर्जा पुरवठा थांबला आहे, एलपीजी गॅस पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले. राज्यातील अनेक भागांत गॅसची टंचाई जाणवत आहे. मुंबईस पुमे,नागपूर, छत्रपती […]
Poco चा 6300mAh बॅटरी असलेला 5G फोन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
स्मार्टफोन ब्रँड पोकोने मंगळवारी भारतात त्यांचा नवीन सी-सिरीज स्मार्टफोन पोको सी85एक्स 5जी लाँच केला. हा फोन बजेट सेगमेंटमध्ये मोठी बॅटरी, उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 5जी कनेक्टिव्हिटी सारख्या वैशिष्ट्यांसह सादर केला आहे. या फोनची किंमत 11 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीचा दावा आहे की हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवसांपर्यंत आरामात वापरता येऊ शकतो. […]
Gold Rate : बापरे बाप! एकाच दिवसात सोनं प्रचंड वाढलं, 10 ग्रॅमचा भाव पोहोचला थेट…सगळा खिसा होणार रिकामा!
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. इंधनाचा दर वाढला असून भविष्यात युद्ध चालूच राहिले तर ते आणखी महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या युद्धामुळे सोने आणि चांदीचा भावदेखील कधी जास्त तर कधी कमी होत आहे. आज (10 मार्च) पुन्हा एकदा सोन्याचा भाव चांगलाच वाढला. विशेष म्हणजे चांदीचा […]
जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, फळे आणि भाजीपाला निर्यातदारांना सरकारचा हा दिलासा
मुंबई, दि. १० : राज्यातील फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी तसेच निर्यातदारांचे जहाजांअभावी कंटेनर अडकले आहेत. सध्या सुमारे २५० कंटेनर जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) येथे अडकून पडले आहेत, तर आणखी सुमारे १५० कंटेनर गुजरात येथील मुंद्रा बंदरावर थांबलेले आहेत. त्यामुळे हा भाजीपाला आणि फळे खराब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे आता या निर्यातदारांना आणि […]
Sharad Koli On Naresh Mhaske | ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर…नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने ठाकरे गटात संताप!
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी विधानपरिषदेवर वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, जर उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेत जायचे असेल, तर त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करावा लागेल. या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. कोळी म्हणाले, “कोण नरेश म्हस्के? नरेश म्हस्के हे ठाणे जिल्ह्यास लागलेला कलंक […]