उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढतच असते. त्यामुळे या दिवसांमध्ये घाम येणं ही सामान्य आहे. परंतु अनेकांसाठी घामाचा वास ही एक मोठी समस्या बनते. विशेषतः जेव्हा तुम्ही कामावर, कॉलेजमध्ये, प्रवासात किंवा गर्दीच्या ठिकाणी असता तेव्हा लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होते. अशातच शरीरातील घाम त्वचेवरील बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो तेव्हा वास येतो. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे घाम वाढतो, ज्यामुळे ही समस्या […]
india
Daily Horoscope : तीन राशींच्या नशिबात पैशांचा पाऊस, नशीब उजळणार; 12 मार्चचा दिवस नेमका कसा असणार?
आजचा म्हणजेच 12 मार्च या दिवशी काही ग्रहांची दशा आणि दिशा बदलणार आहे. त्याचा परिणाम म्हणून खास तीन राशींचे नशीब बदलणार आहे. यातील काही राशीच्या लोकांसाठी 12 मार्चचा दिवस खूप चांगला ठरणार आहे. तर काही राशींच्या लोकांना मात्र खूप काळजी घ्यावी लागणार आहे. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. उत्साही वाटेल. या दिवशी आपल्या […]
Gold Rate Update : सोनं झालं चंगलंच स्वस्त…एका ग्रॅमचा भाव वाचून चकित व्हाल; जाणून घ्या किती रुपये लागणार?
सध्या इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगात खळबळ उडालेली आहे. या युद्धामुळे जगातिक पातळीवरील दळणवळण, बाजारपेठेवरही परिणाम पडला आहे. या जागतिक संकटामुळे लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सोन्याचा दर कधी वाढतोय तर कधी कमी होतोय. युद्ध सुरू झाले तेव्हापासून सोन्याचा भाव कधी वाढला तर कधी कमी झाला. गेल्या दहा दिवसांचा अभ्यास केला तर सोन्याच्या […]
माझ्यासाठी कठीण काळ होता..! अखेर गौतम गंभीरने दु:ख सांगितलं
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने देदिप्यमान कामगिरी करत जेतेपदाला गवसणी घातली. या संपूर्ण स्पर्धेत एक सामना सोडला तर चांगली कामगिरी झाली. भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत यश मिळाल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी रणनिती आखण्यास गुंतला होता. त्याच्या रणनितीमुळे भारताला पुन्हा एकदा जेतेपदाचं […]
Cricket : भारत-ऑस्ट्रेलिया टेस्टनंतर विंडीज दौऱ्यासाठी टीम जाहीर, पहिला सामना कधी?
हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वुमन्स टीम इंडियाने 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 2-1 ने विजय मिळवून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची विजयी सुरुवात केली. वुमन्स टीम इंडियाची ऑस्ट्रेलियात कोणतीही आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मात्र त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलिया महिला संघाने जोरदार कमबॅक केलं. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा 3-0 ने धुव्वा उडवला. त्यामुळे टीम इंडिया […]
महाराष्ट्रातील असं एक गाव, जिथे 3 दिवस असतं फक्त भुतांचं राज्य, माणसांना नो एन्ट्री
भारत हा असा एक देश आहे, जिथे प्रचंड सांस्कृतिक विविधता आढळते. देशात अशी काही गावे आहेत, ज्या गावांचा विशिष्ट इतिहास आहे. काही विशिष्ट परंपरा आहेत. या परंपरा अनेक शतकांपासून सुरू आहेत, आणि आज 21 व्या शतकात देखील या परंपरांचं पालन लोक तेवढ्याच श्रद्धेनं करतात. अशी काही गावं आहेत, ज्या गावांबद्दल स्थानिकांकडून विचित्र दावे करण्यात येतात. […]