सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2014 साली दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली. वांगुचक यांनी तेच आश्वासन अवघ्या वर्षभरात पूर्ण करण्याची मागणी केली आहे. सोनम यांनी व्हिडिओ शेअर करत ही मागणी केली आहे. वांगचुक यांनी केलेल्या मागणीची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. सोनम वांगचुक यांनी म्हटलं की, ‘संसद […]
india
विजय यांच्या आई-वडिलांच्या शेजारी त्रिशा, भर कार्यक्रमात एकत्र; नेमकं चाललंय तरी काय? व्हिडीओने वेधले सर्वांचे लक्ष
चेन्नईच्या फोर्ट सेंट जॉर्जमध्ये शनिवार सकाळी साजऱ्या झालेल्या स्वातंत्र्य दिन समारंभाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. कारण या कार्यक्रमाला अभिनेत्री त्रिशा कृष्णन पोहोचली होती. या खास प्रसंगी तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि सुपरस्टार विजय यांनी राष्ट्रध्वज फडकवला. विजय यांच्या या मोठ्या ऐतिहासिक कार्यक्रमात त्रिशाची उपस्थिती तात्काळ लोकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. दोघांमधील दीर्घकाळ चालत आलेली मैत्री आणि […]
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
राजधानी दिल्लीसह देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत त्यांनी सर्व स्वातंत्र्यसैनिकांना आणि सीमेवरील सैनिकांना आदराने […]
ज्यांचं वय 75 त्यांनी सत्ता त्याग करा, युवाशक्तीच्या हाती सत्ता द्या; संजय राऊतांचा टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून युवा शक्तीचे आभार मानले असतील तर मीही मोदींचे आभार मानतो. हा देश कायमच युवा शक्तीच्या माध्यमातून पुढे गेला आहे. त्यामुळे ज्यांचं वय 75 झालं आहे, त्यांनी सत्ता त्याग करून युवा शक्तीच्या हाती सत्ता द्यावी, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना लगावला. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी […]
Narendra Modi: मोदींनी लाल किल्ल्यावरचं सांगितलं विकसित भारताचं व्हिजन, सप्तस्तंभ बोलून दाखवले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून बोलताना, २०४७ पर्यंत देशाला 'विकसित भारत' बनवण्याचे वचन दिले. पंतप्रधानांनी सांगितले की, ” हे साध्य करण्यासाठी भारताला आपल्या सात प्रमुख शक्तींवर वेगाने काम करावे लागेल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पहिली शक्ती म्हणजे देशाने उत्पादन क्षेत्रात प्रगती केली पाहिजे. दुसरी शक्ती म्हणजे शेतकरी आणि अन्न उत्पादन व […]
‘ऑपरेशन टायगर’वरून कैलास पाटलांचा पलटवार; म्हणाले, ‘पाळत ठेवायची असेल तर…’
तुळजापूर येथील CCTV कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून धाराशिवच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना चांगलाच वेग आला आहे. ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूरमध्ये बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षेचा आणि परवानगीचा गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र त्यानंतर धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘ कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील’ असं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या, विविध […]