वारंवार राग, चिडचिड आणि तणावाची भावना वाटणे, हे केवळ वाईट परिस्थितीवर अवलंबून नसते. ही लक्षणे पित्त दोषाच्या असंतुलनाची असू शकतात, जी आपल्या भावनिक भावनांवर नियंत्रण ठेवते. आयुर्वेदात पित्ताचे असंतुलन शरीरात आतून अशक्तपणा आणि मानसिक अस्थिरता आणते, ज्यामुळे शरीर आणि मन दोघेही अस्वस्थ होतात. आयुर्वेदात पित्त दोष खूप महत्त्वाचा मानला जातो, कारण त्याचा परिणाम केवळ शारीरिकदृष्ट्याच […]
पोटाच्या चरबीमुळे आहात त्रस्त… 3 योगासन ठरतील सर्वोत्तम
पोटावरील चरबीचा तुमच्या शरीराच्या आकारावर नकारात्मक परिणाम होतो. आम्ही तुम्हाला सांगतो की केवळ निरोगी आणि संतुलित आहाराचे पालन केल्याने पोटावरील चरबी लवकर कमी होणार नाही. जर तुम्हाला तुमच्या पोटाभोवती जमा झालेली हट्टी चरबी लवकर कमी करायची असेल, तर तुम्ही योगाची मदत घेऊ शकता. काही योगाभ्यास तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा आणि काही आठवड्यांतच तुम्हाला त्याचे […]
IND vs PAK: कोलंबोच्या मैदानात पुन्हा एकदा साप घुसला, सामन्याआधीच…
T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत पाकिस्तान सामना आज होत आहे. या सामन्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. अखेर हा दिवस उजाडला असून विजयाची चव कोण चाखणार याची प्रतीक्षा आता लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे. पण असं असताना या सामन्यापूर्वी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये सर्पदर्शन झालं. […]
निळ्या ड्रममध्ये जावं लागलं तरी..; लग्नात वर-वधूला पंडिताकडून अजब वचन, एकच पिकला हशा!
हिंदू विवाहपद्धतीत जेव्हा वर आणि वधू सात फेरे घेतात, तेव्हा पंडित त्यांच्याकडून एकमेकांचा आदर करण्याची, विश्वास ठेवण्याची, कौटुंबिक जबाबदाऱ्या मिळून सांभाळण्याची वचनं देतात. आयुष्यभर या वचनांचं पालन करण्याची अपेक्षा वर-वधूकडून केली जाते. नुकताच एका लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंडित कौटुंबिक समतोलाचं महत्त्व समजावून सांगताना एक असं उदाहरण देतात, जे ऐकून […]
राजेश खन्ना यांच्याशी नातं, तरीही संपत्तीतून एक रुपया मिळाला नाही; वादावर अखेर सोडलं मौन
बॉलिवूडचे ‘काका’ अर्थात सुपरस्टार राजेश खन्ना त्यांच्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकायचे. सत्तरच्या दशकात त्यांचं प्रचंड स्टारडम होतं. जेव्हा ते स्क्रीनवर यायचे, तेव्हा थिएटरमध्ये अक्षरश: टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. परंतु 2012 मध्ये त्यांनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. राजेश खन्ना हे त्यांच्या चित्रपटांमुळे जेवढे चर्चेत होते, तेवढेच ते त्यांच्या खासगी […]
PM Kisan Yojana: 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा संपली! शेतकर्यांच्या खात्यात जमा होईल दोन हजार, चेक करा स्टेट्स
PM Kisan Yojana 22nd installment : केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्माननिधी योजनेतंर्गत वर्षभरात तीन हप्त्यामध्ये 6,000 रुपये देण्यात येतात. चार महिन्यानंतर ही रक्कम जमा करण्यात येते. आता शेतकऱ्यांना या योजनेतंर्गत 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. आतापर्यंत या योजनेत 21 हप्ते जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 22 वा हप्त्याची प्रतिक्षा आहे. मागील हप्ता 19 नोव्हेंबर […]