Rahul Gandhi on The Kerala Story 2: अनेक वादग्रस्त परिस्थितीचा सामना केल्यानंतर ‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला अनेकांनी पसंती दर्शवली तर अनेकांनी सिनेमावर टीका केली आहे. फक्त लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम सिनेमा करत आहे… असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील सिनेमाबद्दल स्वतःचं मत […]
गृहकर्जासोबत Home Loan Insurance घेणे किती महत्वाचे? जाणून घ्या
गृहकर्ज घेतल्यानंतर बँका अनेकदा ग्राहकाला गृह कर्जाचा विमा देतात. अशा वेळी लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की गृहकर्जानंतर गृहकर्जाचा विमा घेणे खरंच आवश्यक आहे की हा फक्त अतिरिक्त खर्च आहे. तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला याचविषयीची माहिती विस्ताराने देणार आहोत. चला समजून घेऊया. आजच्या काळात असे अनेक लोक आहेत जे स्वत:चे घर खरेदी […]
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं भरभरुन कौतुक, एक प्लेयरचा विशेष उल्लेख म्हणाले, त्याने…
“टी20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा भारतीय टीमने भारताचा तिरंगा झेंडा फडकवलेला आहे. काल अनेक रेकॉर्ड तोडत न्यूझीलंडचा पराभव भारताने केला. टी20 सामन्याच्या इतिहासामध्ये फायनलमध्ये अशा प्रकारचा स्कोर करणं, अशा पद्धतीने गारद करणं हा नवीन रेकॉर्ड आहे. विशेषत: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा यांनी ज्या प्रकारची बॅटिंग केली, त्यामुळे भक्कम फाऊंडेशन झालं. बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह यांनी ज्या […]
BBM 6: जास्त मतं मिळूनही रुचिता घराबाहेर; बिग बॉसच्या निर्णयावर धनंजय पोवार स्पष्टच म्हणाला..
‘बिग बॉस मराठी 6’चा खेळ सध्या चांगलाच रंगत असून दर आठवड्यात त्यात नवनवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. या आठवड्यात बिग बॉसच्या घरातील सात सदस्य नॉमिनेट झाले होते. ज्यामध्ये दिपाली सय्यद, रुचिता जामदार, प्राजक्ता शुक्रे, संस्कृती साळुंके, सागर कारंडे, प्रभू शेळके आणि तन्वी कोलते यांचा समावेश होता. या सात जणांपैकी सर्वांत चर्चेतली स्पर्धक रुचिता बिग बॉसच्या […]
राज्य सरकारला दणका! RTE कायद्यातील त्या तरतुदीवर कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय; महत्त्वाची अट…
RTE Education : आरटीई कायद्याअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. याच कायद्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या आरटीई प्रवेशाच्या एक किमीचा अंतराचा निर्णय न्यायालयाने स्थगित केला आहे. याआधी सरकारच्या नव्या नियमानुसार आरटीई अंतर्गत शाळेत […]
Mohammed Siraj : एवढं खरं कोण बोलतं ? फायनल मॅचनंतर सिराज जे बोलून गेला.. Video होतोय तूफान व्हायरल
काल, 8 मार्चचा दिवस हा भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अविस्मरणीय होता. आत्तापर्यंत कोणीच केलं नाही, असं काम भारतीय क्रिकेट संघाने करून दाखवलं. काल रात्री, भारतीय संघानेT20 वर्ल्ड कप फायनल जिंकून एक अतुलनीय विक्रम प्रस्थापित केला. भारतीय संघ तीन वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनला आहे. एवढंच नव्हे तर घरच्या मैदानावर T20 वर्ल्ड कप जिंकणारा […]