‘प्रेम आंधळं असतं…’, असं म्हणतात. पण सध्या घडत असलेल्या घटनांमुळे प्रेमावर खरंच विश्वास ठेवायचा की नाही, हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. आता देखील असंच काही झालं आहे. ज्यांमुळे खळबळ माजली आहे. 25 वर्षीय तरुणीचा मृतदेहा आंब्याच्या बागेत आढळला. जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलं, तेव्हा कळलं की, तरुणीचे दोन वेगवेगळ्या पुरुषांसोबत प्रेमसंबंध होते आणि ती 7 […]
Royal Enfield : जुना अंदाज, नवा लूक रॉयल एनफील्डची ‘Himalayan 440’ या दिवशी होणार लॉन्च
शुभम कुलकर्णी, प्रतिनिधी : बाईकप्रेमींसाठी रॉयल एनफील्ड एक नवा धमाका करण्यास सज्ज झाली आहे. कंपनीत 4 सप्टेंबर रोजी नवीन ‘Himalayan 440’ लॉन्च करत आहे. या बाइकमध्ये 21 इंचाचे मोठे फ्रंट व्हील आणि दमदार 440 सीसीचे इंजिन दिले जाऊ शकते. फीचर्स म्हणजे ही बाइक हिमालयन 450 च्या तुलनेत बजेट फ्रेंडली आणि वजनाने अधिक हलकी असू शकते. […]
स्टेट टी20 लीग स्पर्धेत बुकींसोबत साटंलोटं! बीसीसीआयकडून चौकशी सुरू, खेळाडू-मालक रडारवर
बीसीसीआय भ्रष्टाचारविरोधी पथक कामाला लागलं आहे. राज्यस्तरीय टी20 लीग स्पर्धेत कथित प्रकरणं कानावर आल्यानंतर बीसीसीआयने चौकशी सुरू केली आहे. राज्य क्रिकेट संघटनांच्या टी20 लीग स्पर्धेची चौकशी सुरू करत आहे. खेळाडू, काही संघांचे मालक आणि आयोजक यांच्या संशयास्पद कारभारावर लक्ष ठेवून आहे. रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा पथकाला बुकी आणि इतर संशयित व्यक्ती खेळाडू आणि संघ […]
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात असलेल्या मानेवाडी गावामध्ये मानाच्या हिंद केसरी मैदानावर बैलगाडा शर्यतीचे उत्तुंग आयोजन करण्यात आले होते. चिखलात बैलांना पळवण्याच्या या अनोख्या आणि थरारक स्पर्धेचा अनुभव घेण्यासाठी परिसरातील नागरिक, शेतकरी आणि बैलगाडी प्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. पावसाळी वातावरण, सर्वत्र पसरलेली हिरवळ आणि उंच डोंगर यांच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर या स्पर्धेचा थरार अनुभवता आला. […]
तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने बॉलिवूड भीतीचे वातावरण, शाहरूख-अजय अडकले, अक्षय कुमार वाचला, थेट..
तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. मोठ्या रेस्टारंट आणि हॉटेलवर धाडी टाकल्या जात आहेत. जिथे आपण स्वच्छ आणि चांगले अन्न मिळते म्हणून जात होतो, त्याच ठिकाणी खाणीचे साम्राज्य असल्याचे स्पष्ट झाले. तुकाराम मुंढे कोणाचीही गय करत नाहीत. FDA ने आपला मोर्चा थेट बॉलिवूडकडे वळवला. […]
CM फडणवीस केंद्रात जाण्याच्या पुन्हा चर्चा… मुख्यमंत्र्यांचं दिल्लीतून मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे ते दिल्लीत जाण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. कारण गेल्या काही काळापासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याला खास महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र आता खुद्द फडणवीस यांनीच केंद्रीय मंत्रिमंडळात […]