आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने सुमार कामगिरी केली. आतापर्यंत खेळलेल्या 13 पैकी नऊ सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे पदरात फक्त 8 गुण असून शेवटच्या स्थानी आहे. असं असताना शेवटचा सामना शिल्लक राहिला आहे. पण अर्जुन तेंडुलकरला काही संधी मिळाली नाही. आता लीग स्पर्धेत लखनौचा शेवटचा सामना पंजाब किंग्सशी 23 मे रोजी होणार आहे. […]
Chanakya Niti : या चार जणांपासून नेहमी सावध रहा, अन्यथा घात झालाच म्हणून समजा, मृत्यू देखील होऊ शकतो
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यानी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात या जगात चार अशा गोष्टी आहेत, त्यांच्यापासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे, त्यांच्याशी कधीही जवळीक करू नका, तुम्ही जर त्यांच्याशी […]
बॉलीवूडची पहिली ‘बॉम्बशेल’.. ही अभिनेत्री होती दिलीप कुमार यांची वहिनी, अमेरिकी सैनिक खिशात ठेवायचे फोटो
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेते, ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचं आयुष्य, त्यांची प्रेमप्रकरण आणि चित्रपटही खूप चर्चेत राहिले. मात्र त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांचे कुटुंबिय, भाऊ यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहीत असेल. दिलीप कुमार यांना 12 भावंडं होती. त्यामध्ये सहा भाऊ आणि पाच बहिणींचा समावेश होता. दिलीप कुमार यांच्या व्यतिरिक्त, नासिर खान हा त्यांचा भाऊदेखील अभिनेता होता. […]
NEET Re Exam : बनावट टेलिग्राम चॅनेलवर कठोर कारवाई होणार, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सूचना
नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. पुनर्परीक्षेबाबत केंद्र सरकार पूर्णपणे अलर्ट मोडमध्ये आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांसोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन परीक्षा सुरक्षित, निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत शिक्षण मंत्रालय आणि […]
आंबे खाण्यापूर्वी पाण्यात ठेवणे का महत्त्वाचे? जाणून घ्या आरोग्यासाठी होणारे फायदे
उन्हाळा सुरू झाला की आंबा बाजारात दाखल होतो. त्यात प्रत्येकजण मोठ्या आवडीने आंबे खातात. क्वचितच असं कोणी असेल ज्याला आंबा हा आवडत नाही. पण जेव्हा आंबा खायला घेतो तेव्हा आपल्याला आंबे खाण्यापूर्वी पाण्यात भिजवून ठेवण्याचा सल्ला दिला जातो. असे म्हटले जाते की यामुळे फळातील उष्णता कमी होते. आंबे खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, कारण त्यात […]
शुबमन गिलच्या सांगण्यावरून ऋषभ पंतचं उपकर्णधारपद गेलं? बहिणीने व्हिडीओ लाईक केल्याने चर्चा
आयपीएल 2026 स्पर्धेत सर्व फासे लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतच्या विरोधात पडले आहे. मोठी धावसंख्या करूनही लखनौ सुपर जायंट्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही तसंच घडलं. 220 धावाही संघाला रोखता आल्या नाहीत. त्यामुळे ऋषभ पंतचा सामन्यानंतर संताप दिसला. दुसरीकडे, ऋषभ पंतचे तारेही फिरल्याचं दिसत आहे. लखनौ संघाची आणि पंतचा फॉर्म चिंताजनक […]