आयुष्य जगताना आपल्याकडे लक्झरी वस्तू असावं असं कोणाला वाटत नाही. प्रत्येकाच्या मनात घर आणि गाडी असावी असं वाटतं. कारण आरामात राहण्यासाठी आणि फिरण्यासाठी या दोन्ही गोष्टींची गरज असते. पण प्रत्येकाच्या नशिबी या गोष्टी असतात असं नाही. काही जणांचं आयुष्य संपून जातं पण पदरात काहीच पडत नाही. अनेक जण या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. पण […]
Raja Shivaji : महिना उलटूनही ‘राजा शिवाजी’ सिनेमाची विक्रमी घोडदौड सुरूच; आतापर्यंत किती कमाई?
रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट एक महिना उलटल्यानंतरही थिएटरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरील हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत अग्रस्थानी पोहोचला आहे. विशेष म्हणजे अजूनही या चित्रपटाची कमाई सुरूच आहे. महिना उलटूनही 'राजा शिवाजी' या चित्रपटाच्या कलेक्शनला अद्याप ब्रेक लागलेला […]
दिल्लीत हॉटेलमध्ये मृत्यूचे तांडव, भयंकर घटना, तब्बल 21 जणांचा मृत्यू तर..
एक मोठ्या आगीची घटना घडली. दिल्लीतील उच्चभ्रू मालवीय नगरमध्ये एका मोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटला आग लागली. ही आग अचानक लागली आणि मोठा भडका उडाला. काही मिनिटातच इमारतीमधून धुराचे लोट निघाली. लोकांनी जीव वाचवण्याकरिता खिडक्या आणि बालकीकडे धाव घेतली. मात्र, काही सेकंदातच आग पसरली. आग इतकी जास्त भयंकर होती की, काही वेळातच भडका उडाला. या आगीच्या […]
‘या’ लाल फळाचे रोज एक कप ज्यूस प्यायल्याने त्वचा होईल गुलाबी, जाणून घ्या त्याचे फायदे
आपल्यापैकी अनेक महिला त्वचेची चमक वाढवण्यासाठी दर महिन्याला हजारो रूपये खर्च करून फेशियल करतात. पण कालांतराने याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो आणि त्वचेचे नुकसान होते. तर कधीकधी सुंदर त्वचेचे रहस्य महागड्या उत्पादनांमध्ये नसून तुमच्या आहारात दडलेले आहे. अशावेळेस आपला आहारा देखील निरोगी ठेवणे तितकाचं महत्वाचं आहे. तर चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी डाळिंबाच्या ज्यूसचे सेवन फायदेशीर ठरते. […]
एका कुलपाने घेतला 21 जणांचा जीव, दिसेल त्या दिशेने पळत सुटले, दिल्लीच्या भयानक आगीत विदेशी पर्यटकांचाही मृत्यू
दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये आज बुधवारी सकाळी आगीची मोठी घटना घडली. या अग्नीकांडात तब्बल 40 जण अडकली. यापैकी 21 जण जिवंत गळून मेली. या घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे यात काही विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. अनेक जण जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आग अगोदर रेस्टारंटला लागली आणि त्यानंतर हॉटेलच्या रूमपर्यंत […]
क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याने घेतला अत्यंत मोठा निर्णय, आयपीएलनंतर थेट कंपन्यांची..
यंदाचे आयपीएल सीजन आरसीबीने जरी आपल्या नावावर केले असले तरीही त्यांच्यापेक्षा जर कोणाच्या नावाची अधिक चर्चा झाली तो म्हणजे वैभव सुर्यवंशी याच्या. वैभव सुर्यवंशीने आयपीएलमध्ये धमाल केली. आजच्या घडीला आयपीएलमध्ये दिग्गज खेळाडू खेळतात. मात्र, सर्वांना सोडून सर्वाधिक चर्चेत कोण राहिले असेल तर तो वैभव सुर्यवंशी आहे. ज्यावेळी वैभव सुर्यवंशी याला राजस्थान रॉयल्सने त्यांच्या संघात घेतले, […]