विधान परिषदेचे उपसभापति सचिन अहिर यांनी वरळीतील महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली आहे. या पाहणीदरम्यान मेट्रो प्रकल्पातील काही वरिष्ठ अधिकारी तसेच मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मेट्रो प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने, या कामाच्या प्रगतीचा आढावा घेणे आवश्यक होते. कामाची गती, गुणवत्ता आणि नागरिकांना वेळेत सुविधा उपलब्ध करून […]
शिंदे गटात मोठी खळबळ! 6 खासदारांच्या बंडखोरीबाबत सुप्रीम कोर्टाचं मोठं पाऊल; एका खासदाराला… घडामोडी वाढल्या!
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला होता. या 6 पैकी एक यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सहा खासदारांच्या बंडखोरी विरोधात याचिका दाखल केली होती, या […]
नागपंचमीला गालबोट, उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी; अनेक भक्त गंभीर जखमी
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली आहे. त्याचबरोबर वर्षांतून एकदाच उघडण्यात येणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिरातही दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली. दर्शनाला सुरुवात झाल्यानंतर थोड्याच वेळात बॅरिकेट्सजवळ गर्दी नियंत्रणाच्या बाहेर गेली. त्यामुळे मंदिर परिसरात चेंगराचेंगरी परिस्थिती झाली. या घटनेने नागपंचमी सणाला गालबोट लागल्याचे बोललं जात आहे. मंदिरातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून सोशल मीडियावरील अफवांवर […]
Shani Nakshatra Parivartan 2026 : 20 ऑगस्टला शनीचे नक्षत्र परिवर्तन, ‘या’ 3 राशींचे नशीब पालटणार; 9 ऑक्टोबरपर्यंत मिळणार लाभ
खरंतर ज्योतिषशास्त्रात शनीदेवांना कर्म, न्याय आणि शिस्तीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच शनीच्या राशी किंवा नक्षत्रातील बदलाकडे ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाने पाहिलं जातं. आता 20 ऑगस्ट 2026 रोजी शनीदेव रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे, हा प्रवास 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. शनीच्या या नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे […]
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय, समोसा, वडा नाहीच, थेट फळेच..
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ खोरांची पार वाट लावली. राज्यभरात कारवाया केल्या जात आहेत. इतक्या वर्षात कधी जेवढ्या कारवाया झाल्या नाहीत, तेवढ्या आता केल्या जात आहेत. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून होणाऱ्या कारवाया पाहून लोकांच्या मनात त्यांच्याबद्दलची क्रेझ चांगलीच वाढली आहे. लोक त्यांचे प्रचंड काैतुक […]
अजय जडेजाने सांगितला मजेशीर किस्सा, प्रसादमुळे 5 मिनिटात हॉटेल रूममधून पळून गेलो! कारण…
भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा आता समालोचकाच्या भूमिकेत आला आहे. भारत श्रीलंका कसोटी मालिकेदरम्यान समालोचन करत आहे. या दरम्यान कसोटी सामन्यात घडणाऱ्या घडामोडींचं विश्लेषण करत आहे. दुसरीकडे आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील काही किस्सेही सांगत आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना न ऐकलेल्या गोष्टी ऐकण्याची आयती पर्वणी मिळाली आहे. गॉल कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अजय जडेजा याने माहिती नसलेला एक किस्सा […]