Bank Account : आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचे बँकेमध्ये खाते आहे. कारण डिजिटल युगात बँकेत खाते असणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे व्यवहार हा सुरक्षित होतो. अशातच आपल्यापैकी काही नोकरदार लोकांची एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. त्यामुळे ते अनेकदा त्यांची जुनी बँक खाती विसरून जातात. त्यामुळे जर तुमचे जुने बँक खाते असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे […]
रस्ता नसल्याने रुग्णवाहिका आली नाही, गर्भवती पत्नीचा मृत्यू; त्याने कुदळ, फावडे घेऊन रस्ताच बनवला; चंद्रपुरातील घटना
दोन महिन्यापूर्वी गर्भवती पत्नी वेदनेने विव्हळत होती. मूलाच्या जन्माची वेळ जवळ आली होती. त्यामुळे तिला रुग्णालयात नेणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्याने रुग्णवाहिका बोलावली. गावात यायला रस्ताच नसल्याने रुग्णवाहिका आली नाही. त्यामुळे रुग्णालयात पोहोचायला उशीर झाला अन् जीवघेण्या वेदनेमुळे पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर तो रडत बसला नाही. हतबल झाला नाही. हातावर हात ठेवून मान गुडघ्यात […]
निराशा..! 32 वर्षानंतर भारतीय पुरूष हॉकी संघासोबत तेच घडलं, वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध या चुका नडल्या
हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारताने विजयाने सुरूवात केली होती. पहिल्याच सामन्यात वेल्सचा 3-1 ने पराभव केला होता. पण दुसऱ्या सामन्यात विजयाचा रंग उडून गेला. कारण या स्पर्धेत कायम डोकेदुखी ठरलेल्या इंग्लंड संघाने भारताचा 2-4 ने धुव्वा उडवला. भारताने या सामन्यात खरं तर पहिल्या हाफपर्यंत 2-1 ने आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या हाफमधील तिसऱ्या आणि चौथ्या क्वॉर्टरमध्ये […]
रितेश देशमुखने पोस्ट केला विलासराव देशमुख-अटल बिहारी वाजपेयी यांचा खास फोटो
अभिनेता रितेश देशमुखने एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक खास फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. रितेशची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यामध्ये त्याने वाजपेयी यांचं व्यक्तिमत्त्व आणि देशाच्या राजकारणातील त्यांचं योगदान अधोरेखित केलं आहे. एक कुशल राजकारणी, कवी आणि जनतेच्या मनावर अधिराज्य […]
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मुंबईत महत्त्वाची भेट घेतली. या भेटीदरम्यान, मुंबईतील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः मुंबई-वाढवण एक्सप्रेस-वे कनेक्टिव्हिटी आणि उत्तण-विरार सी-लिंक हे प्रमुख विषय होते. CM फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे उत्तण-विरार सी-लिंक प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली. तसेच, मुंबई-वाढवण एक्सप्रेस-वे कनेक्टिव्हिटीच्या अंमलबजावणीसाठी आणि इतर आवश्यक […]
दोन-चार लोकांना रिटायर केल्यानंतरच रिटायर व्हायचं; पंकजा मुंडे यांचं मोठं विधान
मी रिटायर होणार असल्याची कुणी तरी बातमी दिली. मी काही रिटायर होत नाही. मी चांगली खमकी आहे. मला काय झालंय? रिटायर का व्हायचंय? दोन चार लोकांना रिटायर केल्यावर आपण रिटायर व्हायचं. आधी नाही व्हायचंय, असं मोठं विधान राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांच्या या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या […]