घेवर ही राजस्थानची सर्वात प्रसिद्ध मिठाईंपैकी एक आहे . राजस्थानमध्ये ही मिठाई विशेषतः श्रावण महिन्यात आणि सणांच्या वेळी बनवून खाल्ली जाते. काही जण घेवरचा आस्वाद घेण्यासाठी बाजारात मिळणारा घेवर घरी आणला जातो, घेवरची वर्षभर वाट पाहिली जाते, कारण श्रावणात तो मोठ्या प्रमाणात बनवला जातो. तर हा घेवर तुम्ही सुद्धा घरी अगदी सोप्या सहज पद्धतीने बनवू […]
आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप
नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधातील कॉक्रोच जनता पार्टीच्या मोर्चात तरुण आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या अत्याचाराविरोधात काँग्रेसने मंगळवारी आंदोलन केलं. लोकसभेतील विरोधी पक्षतेने राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी-वढेरा आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानाबाहेर दोन तासांहून अधिक काळ धरणे आंदोलन केलं. या निदर्शनामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या […]
NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?
NEET Discussion in Parliament: कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला एक मोठे यश हाती लागताना दिसत आहे. केंद्र सरकार NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार एक पाऊल मागे आल्याचे दिसत आहे. मोदी सरकार नीट पेपरफुटीप्रकरणी संसदेत चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी कालच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राहुल गांधी हे पंतप्रधान […]
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अखेर पावसाने दमदार हजेरी लावली असून, रात्रीपासून अनेक भागांमध्ये रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. दादर, लोअर परळ, सायन या परिसरांसह अंधेरी, जोगेश्वरी आणि बोरिवली परिसरातही पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांनी समाधान […]
‘अज्ञानी व्यक्ती देशाचं नेतृत्व करत असेल, तर….’, डोळ्यात पाणी आणत नसीरुद्दीन शाह यांचा मोदींवर हल्लाबोल
नीट पेपरफुटी प्रकरणात सुरु झालेलं कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन आणि त्यानंतर मोर्च्याचं आता एक मोठ्या आंदोलनात रुपांतर झालं आहे. 20 जुलै रोजी ‘चलो संसद’ मोर्चा दरम्यान अनेक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये अनेक तरुण, तरुणी जखमी झाले असून त्याचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटी देखील आंदोलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांचं समर्थन करण्यासाठी पोहोचले. […]
Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; 872 गावे जलमय, लाखो नागरिकांवर संकट
Assam Flood Update : देशभरातील अनेक भागात मान्सून बरसत असून काही ठिकाणी पावसामुळे स्थिती बिकट झाली आहे. आसाममध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. राज्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, गेल्या 24 तासांत पूराशी संबंधित विविध घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक 13 […]