सध्या देशाच्या राजकारणात आमदार, खासदार फोडफोडीचं सत्र सुरु आहे. पण या फोडाफोडीचा एक पॅटर्न आहे. एखाद-दुसरा आमदार, खासदार फुटला तर पक्षांतरबंदी कायदा लागू होतो. म्हणून एक मोठा गटच फुटला तर सत्ताधाऱ्यांसाठी ते सोयीचं ठरतय. आता तामिळनाडूच्या राजकारणात सुद्धा अशीच फोडफोडी होणार आहे. पण त्याचा पॅटर्न वेगळा असेल. मुख्यमंत्री विजय यांच्या नित्तीमतेवर विरोधकांना प्रश्न उपस्थित नाही […]
Archives for July 2026
IND vs ENG: संघ जिंकूनही गिलचं दिल काही खुश नाही, मॅचनंतर खुप सुनावलं, नेमकं काय म्हणाला?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 6 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टी-20 मालिकेत 0-4 असा पराभव पत्करल्यानंतर, पाहुण्या भारतीय संघाने अखेर या दौऱ्यावर आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडने निर्णय घेतल्यानंतर, 258 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना […]
Maharashtra Rain Update : राज्यात धो धो पाऊस, तब्बल इतक्या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस, 24 तासात..
राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यामध्येच आज काही भागात पाऊस झाला. अरबी समुद्रात अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मॉन्सून पुढे प्रगती करू शकत नव्हता. आता पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या जरी बरसण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता […]
आगरी पद्धतीने मऊ-लुसलुशीत भाकरी बनवण्यासाठी कोणता तांदूळ वापरावा?
गरमागरम भाकरीसोबत भाजी खायला सर्वांना आवडते. चपाती खाऊन कंटाळा आला तर आगरी पद्धतीने तांदळाची भाकरी बनवू शकता. गरम गरम मऊ आणि लुसलुशीत भाकरी असेल तर जेवण रुचकर लागतं. आगरी पद्धतीने भाकरी बनवण्यासाठी तांदळाची निवड देखील महत्त्वाची असते. आगरी पद्धतीने भाकरी बनवण्यासाठी तांदूळ जुना असल्यास फायदेशीर ठरेल. वाडा कोलम आणि स्थानिक कणसाळ तांदळाचे पीठ वापरल्यास भाकरी […]
गणेशोत्सवासाठीचे नियमित रेल्वे गाड्यांचे बुकींग फुल, कोटा कमी आणि दलालांची घुसखोरी, चाकरमानी हवालदील…
गणेशोत्सवासाठी चाकरमानी आपल्या गावी कोकणात गणेश चतुर्थीच्या दोन ते दिन दिवस आधी जातात. कोकणात रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दरवर्षी रेल्वे जादा गाड्या सोडत असते. यंदा कोकण मार्गावरील नियमित रेल्वे गाड्यांचे आरक्षण १३ जुलै पासून सुरु झाले आहे. यंदा नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होताच अवघ्या काही मिनिटांत फुल झाले आहे. अनेक महत्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्ट फुल […]
अखेर अर्थमंत्रिपद राष्ट्रवादीलाच? येत्या 15 दिवसात निर्णय होणार; बड्या नेत्याचा मोठा दावा
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. यात काही मंत्र्यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. अशातच आता अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. अजित दादांच्या निधनापूर्वी अजित दादांकडे हे अर्थखातं होतं, मात्र अजित दादांच्या निधनानंतर अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच ठेवलेले आहे. मात्र गेल्या […]