अनेकांसोबत असं घडतं, व्यवसायामध्ये सर्व सुरळीत सुरू असतं. परंतु अचानक प्रगतीला ब्रेक लागतो. व्यवसाय पूर्वीप्रमाणे चालत नाही. प्रचंड कष्ट करून देखील तुम्हाला अपेक्षित यश मिळत नाही, तेव्हा तुम्ही विचार करता की असं नेमकं कशामुळे घडत असेल. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. परंतु जेव्हा तुमच्या घरात किंवा दुकानात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा देखील तुमच्यासोबत असं घडू […]
Archives for July 2026
याला म्हणतात सुपरहिट गाणं, अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून प्रेक्षक झालेले थक्क, आजही त्या गाण्याचे लाखो चाहते
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री मधुबाला यांच्यावर चित्रित झालेली अनेक रोमँटिक गाणी आजही रसिकांच्या मनात तितकीच लोकप्रिय आहेत. त्यापैकी 1955 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिस्टर अँड मिसेस 55' या चित्रपटातील 'थंडी हवा, काली घटा' हे गाणे आजही सदाबहार गाण्यांमध्ये गणले जाते. या गाण्याला प्रसिद्ध गायिका गीता दत्त यांनी आपल्या मधुर आवाजाची साथ दिली असून, गीतकार मजरूह सुलतानपुरी […]
Chanakya Niti : या तीन लोकांची संगत म्हणजे घराची बरबादी, कधीच नादी लागू नका
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात या समजात जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. या जगात तीन प्रकारचे लोक असे आहेत, ज्यांच्याशी तुम्ही कधीही संगत करू नका, तुम्ही जर अशा लोकांशी संगत केली तर एक दिवस ती नक्की तुमच्या अंगलट […]
‘देवा’च्या इच्छेने मी मंत्रिमंडळातून बाहेर, भाजपाच्या बड्या नेत्याने वात पेटवली; म्हणाले… तर जनता नेत्यांवर विश्वास ठेवणार नाही
Sudhir Mungantiwar : भाजपा हा केडरबेस पक्ष आहे. वरिष्ठांनी दिलेला आदेश खालचे नेते लगेच पाळतात. त्या आदेशावर कोणताही प्रश्न उपस्थित केला जात नाही. भाजपात नेहमीच अनपेक्षित असेच निर्णय घेतले जातात. कोणालाही फारसा माहिती नसलेला चेहरा भाजपाकडून समोर आणला जातो. अशा चेहऱ्यांना भाजपा कधी केंद्रात मंत्री करते. तर कधी पक्षातच मोठी जबाबदारी दिली जाते. काही बड्या […]
सुनेत्रा पवार मुख्यमंत्री बनल्यास आनंद होईल, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने व्यक्त केली इच्छा
गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जर फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता कृषिमंत्री दत्तात्रय […]
फक्त 24 तासात तयार झालेला चित्रपट, 30 कलाकार, 14 दिग्दर्शक, चित्रपटाचा गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड
चित्रपट निर्मितीसाठी अनेक महिने, कधी कधी वर्षे लागतात. मात्र, तमिळ चित्रपटसृष्टीने 1999 मध्ये असा एक विक्रम केला, ज्याची आजही जगभर चर्चा होते. 'सुयमवरम' या तमिळ चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अवघ्या 24 तासांत पूर्ण करण्यात आले होते. विशेष म्हणजे, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवरही मोठा यशस्वी ठरला आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात कमी वेळात पूर्ण झालेल्या […]