प्रसिद्ध कृष्णाकडे चांगली हाईट आहे, चांगला वेग आहे. पण गोलंदाजीत दिशा आणि टप्पा नाहीय. त्याचा फटका आज भारताला पहिल्या T20 सामन्यात बसला. आयर्लंड विरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात भारताचा 34 धावांनी पराभव झाला. आयर्लंडने पहिली बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 9 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव 148 धावांवर आटोपला. आयर्लंड सारख्या दुबळ्या संघाकडून टीम इंडियाचा […]
Archives for June 2026
IRE vs IND 1st T20i : टीम इंडिया उलटफेरची शिकार, आयर्लंडकडून 34 धावांनी धुव्वा, पराभवाला जबाबदार कोण?
श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टीम इंडियाला आयर्लंड दौऱ्यातील पहिल्याच टी 20i मॅचमध्ये उलटफेरचा सामना करावा लागला आहे. आयर्लंडने वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियावर 34 धावांनी मात करत 2 सामन्यांच्या टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली आहे. आयर्लंडने टीम इंडियासमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाला विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरही खेळता आलं नाही. […]
सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील बड्या नेत्याला केंद्रात अर्थमंत्रिपद?
गेल्या काही काळापासून देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. अशातच आता केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्याही बातम्या समोर आल्या आहे. विविध राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यातील नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच अलिकडेच उद्धव ठाकरेंच्या पक्षातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. […]
Womens T20i World Cup : वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय महिला गोलंदाज, नंबर 1 कोण?
दीप्ती शर्मा ही वुमन्स टीम इंडियाची अनुभवी ऑलराउंडर आहे. दीप्तीने टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात 5 विकेट्स मिळवल्या. मात्र त्यानंतरही दीप्ती शर्मा भारतासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज नाही. (Photo Credit : AP) वुमन्स टीम इंडियासाठी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम हा पूनम […]
अंमली पदार्थांच्या समस्येवर संपूर्ण विजय मिळवणे हे सर्व राज्यांचे सामूहिक ध्येय – अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२६-२९ साठी ‘अमली पदार्थ मुक्त भारता’ करिता एका नव्या कृती आराखड्याचे अनावरण आज दिल्ली येथे आहे. यामध्ये ‘डिटेक्ट, डिसरप्ट आणि डिस्ट्रॉय’ या धोरणाचा अवलंब केला जाईल, ज्याद्वारे पुढील तीन वर्षांत अमली पदार्थांची जाळे समूळ नष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. ६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ नष्ट केले जातील. हा सरकारच्या […]
Indian Railway Refund Rules: ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतरही रिफंड मिळणार, काय आहे नियम…
जर तुम्हाला ट्रेनचा प्रवास करताना तिकीटाचे पैसे परत मिळाले तर काय मजा येईल ना ! हा विनोद नाहीए..भारतीय रेल्वेने आता तिकीटाचा रिफंड देण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही ट्रेनचा प्रवास करताना काही विशिष्ट परिस्थितीत प्रवास संपल्यानंतरही तिकीटाचे काही पैसे परत मिळवू शकता. मात्र, यासाठी काही नियम आहे. हे नियम नेमके कोणते हे आपण पाहूयात.. ट्रेनचा […]