आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता झाल्यानंतर आता टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमानंतर अफगाणिस्तान विरुद्ध मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 6 जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यात शुबमन गिल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील सामना हा मुल्लानपूरमधील महाराजा यादवेंद्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित […]
Archives for June 2026
उपकर्णधारपद काढल्याने ऋषभ पंत नाराज? अफगाणिस्तान कसोटी सामन्यापूर्वी प्रशिक्षकाने सोडलं मौन
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना 6 जूनपासून सुरू होणार आहे. हा सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नाही. त्यामुळे या सामन्याला फक्त एक सामना म्हणून महत्त्व आहे. असं असताना या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघात बऱ्याच उलथापालथी घडल्या आहेत. बीसीसीआयने गेल्या महिन्यात अफगाणिस्तान कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा केली. पंतचा संघात समावेश करण्यात आला, पण त्याच्याकडून […]
प्रेम, खेळणं अन् भयानक ट्विस्ट..; 8.2 रेटिंगचा खतरनाक चित्रपट ओटीटीवर, डोकं चक्रावून सोडणारा अनकट व्हर्जन
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सायकोलॉजिकल हॉरर थ्रिलर चित्रपटाची भारतात खूप चर्चा होत आहे. अत्यंत कमी बजेट असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवला आहे. विशेष म्हणजे एका 26 वर्षांच्या युट्यूबरने हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘ऑब्सेशन’. आता हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे. त्यामुळे जर थिएटरमध्ये तुम्हाला हा चित्रपट पाहता […]
काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा, ज्येष्ठ नेते खरगे आणि पवन खेडा यांचा समावेश, पूर्ण यादी पाहा
कांग्रेस पक्षाने आपल्या राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडु आणि झारखंड येथील कोट्यातून ही नावे जाहीर केली आहेत. पक्षाने कर्नाटकातून मल्लिकार्जून खरगे, पवन खेडा आणि मंसूर अली खान यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. मध्य प्रदेशातून मीनाक्षी नटराजन, राजस्थानातून नीरज डांगी, तामिळनाडूतून प्रविण चक्रवर्ती आणि झारखंड येथून प्रणव झा यांना उमेदवारी […]
Chanakya Niti : या 3 ठिकाणी कधीच पैसे खर्च करू नका, आयुष्यभर सुखी राहाल, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
आर्य चाणक्य हे एक महान विचावंत होते, तसेच ते एक अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आज देखील दैनंदिन आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. चाणक्य हे एक मोठे अर्थतज्ज्ञ होते. त्यामुळे माणसाने आपल्या आयुष्यात आर्थिक नियोजन कसं करावं? याबद्दल त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या […]
भारत हा दुसऱ्यांना जोडणारी शक्ती, आता वेळ आलीये.., मोहन भागवत यांचं स्वयंसेवकांना मार्गदर्शन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-२’चा समारोप कार्यक्रम आज नागपूरच्या रेशीमबाग येथील मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केलं आहे. युद्ध दुसऱ्या देशांमध्ये होत आहेत. मात्र तेलाची किंमत आपल्या देशात वाढत आहे, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत आहेत. भारताची आता वेळ आली आहे, जगाल आता भारताची आवश्यकता आहे, कारण भारत […]