नाशिक जिल्ह्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका वृद्ध दाम्पत्याने चिकन खाल्ल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. यात पत्नीचा रुग्णलयात दाखल करताच मृत्यू झाला तर पतीवर दवाखान्यात उपचार सुरु करण्यात आले असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. या प्रकरणात चिकन नंतर या दाम्पत्याने दही खाल्ल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भात विरुद्ध आहाराने विषबाधा झाल्याचे म्हटले जात आहे. […]
Archives for June 2026
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील आखतवाडे येथे अन्नातून विषबाधेची गंभीर घटना समोर आली आहे. रात्री मटणाचे जेवण केल्यानंतर थोड्याच वेळाने दही खाल्ल्याने एका शेतकरी दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. या घटनेत पत्नीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून पतीची प्रकृती गंभीर असल्याचे समोर आले आहे. द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (वय ५५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर शांताराम ह्याळीज (वय […]
31 वर्षांपूर्वीच्या सुपरहिट गाण्याची पाकिस्तानने केली कॉपी, गाणं ऐकून चाहत्यांनी व्यक्त केला संताप
बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि अजरामर आवाजांपैकी एक म्हणजे अलका याज्ञनिक. 90 च्या दशकात त्यांनी गायलेल्या असंख्य गाण्यांनी संगीतप्रेमींवर जादू केली. त्यापैकीच एक म्हणजे करण अर्जुन या चित्रपटातील ‘मुझको राणा जी माफ करना’ हे गाणे. आजही लग्नसमारंभ आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे गाणे तितक्याच उत्साहाने वाजवले जाते. मात्र, या गाण्याची लोकप्रियता भारतापुरती मर्यादित राहिली नाही. पाकिस्तानमध्येही हे […]
केतन अग्रवाल प्रकरणाची मोठी अपडेट! त्या तीन प्रश्नांचं गूढ वाढलं, कोर्टात युक्तीवाद काय? चेतनचे कपडे…
केतन अग्रवाल प्रकरणी अटकेत असलेली सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोन्ही आरोपींची कोठडी संपल्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं आहे. यावेळी पोलीस, सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे. पोलिसांनी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी सात दिवसांनी वाढवण्याची विनंती कोर्टाला केली आहे. त्यासाठी त्यांनी तीन कारणांचा शोध घ्यायचं असल्याचं म्हटलं आहे. तर त्याला […]
IRE vs IND : आयर्लंड-इंडिया टी 20I मालिकेनंतर हेड कोचचा तडकाफडकी राजीनामा, कारण काय?
सूर्यकुमार यादव याने रोहित शर्मा याचा वारसा यशस्वीरित्या कायम राखत आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला टी 20i क्रिकेटमध्ये अजिंक्य ठेवलं. रोहित शर्मा याने 2024 साली 29 जून रोजी भारताला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर टी 20i क्रिकेटला कायमचा अलविदा केला. त्यानंतर सूर्यकुमार यादव याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. सूर्याने भारताला 2024 पासून 2026 च्या टी 20i वर्ल्ड […]
पुढच्या वर्षीपासून टीईटी परीक्षा ऑनलाईन होणार? समिती स्थापन, शिक्षण मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. 28 जूनला ही परीक्षा होणार होती, मात्र 27 तारखेली पेपरफुटीची माहिती समोर आल्याने परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता टीईटी परीक्षेची नवीन तारीख महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आगामी काळात असे प्रकार रोखण्यासाठी आता ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत सरकारने तयारी […]