भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून न्यू चंदीगडच्या मुल्लापूर स्टेडियममध्ये एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही नवीन खेळाडूंचा समावेश केला गेला आहे. असं असताना सर्वांचा नजरा या कर्णधार शुबमन गिलकडे असणार आहेत. (Photo: PTI) शुबमन गिल दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2025 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पहिल्याच सामन्यात दुखापत झाली आणि […]
Archives for June 2026
त्या सवालावर बोलतीच बंद… अभिनेत्री ऋचा चड्ढावर महिला काहीच्या काही भडकली
प्रसिद्ध अभिनेत्री ऋचा चड्ढा नेहमी सामाजिक राजकीय मुद्द्यावर दमदारपणे व्यक्त होत असते. त्यामुळे बॉलिवूडमध्ये ऋचाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवणारी अभिनेत्री म्हणून ऋचाकडे पाहिले जाते. आता ऋचाचा एका इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला तिला मुलांच्या सुरक्षेविषयी सवाल करताना दिसत आहे. या महिलेने मुस्कान रस्तोगी आणि सोनम […]
जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील फरक काय? अर्थव्यवस्था, प्रशासन, आव्हानांचा सविस्तर आढावा
नवी दिल्ली, 5 जून : येत्या 10 जून रोजी भारतीय राजकारणात एक जुना विक्रम इतिहासजमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग सर्वाधिक काळ लोकशाही पद्धतीने देश चालवणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. यासह ते देशाचे पहिले पंतप्रधान जवाबहलाल नेहरू यांच्या 4,398 दिवसांच्या विक्रमालाही मागे टाकतील. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर नेहरू आणि मोदी यांच्या कार्यकाळातील प्रशासनशैली आणि […]
मातीच्या बाटल्या आणि मडक्यातील पाणी आरोग्यासाठी किती फायदेशीर? पारंपरिक पद्धतीमागील विज्ञान आणि आरोग्याचे संपूर्ण विश्लेषण
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पाणी पिण्यासाठी अनेकजण फ्रिजचा वापर करतात, मात्र अजूनही अनेक घरांमध्ये मातीच्या मडक्याचे पाणी आणि मातीच्या बाटल्यांना विशेष महत्त्व दिले जाते. पारंपरिक भारतीय जीवनशैलीचा भाग असलेल्या या पद्धतीकडे आता पुन्हा एकदा लोक आकर्षित होत आहेत. कारण मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी केवळ थंडच राहत नाही, तर त्यामागे काही आरोग्यदायी कारणेही असल्याचे सांगितले जाते. मातीच्या […]
दुपारी लस्सी पिण्यासाठी जात होते, मोटरसायकलला वाहनाची धडक, चिमुकल्यासह चौघांचा जागीच मृत्यू
दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांवर काळाचा घाला आल्याची दुर्देवी घटना घडली आहे. लस्सी पिण्यासाठी एका दुचाकीवरुन जाणाऱ्या चौघा जणांचा भरधाव वाहनाने जबर धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात घडली आहे. या दुर्दैवी अपघातात एका महिला आणि तिच्या एक वर्षांच्या मुलासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार […]
कसोटी क्रिकेटमधील नव्या नियमाने गौतम गंभीर खूश, म्हणाला की…
भारतीय संघ दोन महिन्यांच्या आयपीएल ब्रेकनंतर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा पहिला कसोटी सामना अफगाणिस्तानविरुद्ध होत आहे. हा सामना 6 जूनपासून सुरू होणार आहे. पण या सामन्यापूर्वी आयसीसीने प्रायोगिक तत्त्वावर एक नियमाची अंमलबजावणी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेट आणखी रोमांचक होण्यास मदत होणार आहे. अनेकदा अपुऱ्या प्रकाशामुळे 90 षटकांचा […]