भारतरत्न लता मंगेशकर यांना भारतीय संगीतविश्वातील 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखले जाते. आपल्या मधुर आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं. 1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बीस साल बाद' या चित्रपटासाठी त्यांनी गायलेले 'कहीं दीप जले कहीं दिल' हे गाणं प्रदर्शित होताच प्रचंड लोकप्रिय झाले आणि आजही हिंदी चित्रपटसंगीतातील सर्वोत्कृष्ट रहस्यमय आणि भावपूर्ण गीतांपैकी एक मानले जाते. […]
Archives for June 2026
जगातून आली भारतासाठी गुड न्यूज… आता पेट्रोल-डिझेलचे दर धडाधड कोसळणार… जुलैनंतर तेलाच्या किंमती असतील इतक्या…
भारतच नव्हे तर जगात गेल्या 100 दिवसांपासून कशाची चर्चा होत आहे तर ती म्हणजे कच्च्या तेलाची. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद झाल्यानंतर जगातील बहुतेक देशांमध्ये तेलाचं संकट निर्माण झालं आहे. ग्लोबल मार्केटमध्ये जे कच्च तेल 70-75 डॉलर बॅलर विकलं जात होतं, ते आज 100-120 डॉलर प्रति बॅरलने विकलं जात आहे. तेलाच्या किंमती आणि पुरवठा दोन्हींचं संकट […]
पाकिस्तान सरकारला मोठा झटका! थेट जवानांनीच… शेजारच्या देशात खळबळ
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सतत वाद सुरु असतात. पाकिस्तान सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारतावार दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतो. पण भारत देखील पाकिस्तानला प्रत्येक वेळी चोख उत्तर देताना दिसतो. आता पाकिस्तान सरकारच्या एका निर्णयामुळे जगभरात खळखळ माजली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या जवानांनी थेट कामावर येण्यास नकार दिला आहे. आता नेमकं काय […]
Sunil Gavaskar : सतत परिवर्तन, परिवर्तन काय लावलय, सुनील गावस्करांनी हेड कोच गौतम गंभीरला सुनावलं
चंदीगडमध्ये काल भारताने अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला. एक डाव आणि 300 धावा, कसोटी क्रिकेटमधील एका मोठ्या विजयाची भारताने नोंद केली. पण दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या मते संघाची जी मोठी चिंता आहे, त्यावर अजून उत्तर सापडलेलं नाही. भारताचा कसोटी क्रिकेट संघ परिवर्तनाच्या अवस्थेत आहे, हे मान्य करायला त्यांनी नकार दिला. भारताचे हेड कोच गौतम गंभीर […]
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत… संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख
राजकारणातील वादविवाद, दावे आणि प्रतिदावे काही नवे नाहीत. मात्र, आता यात संजय राऊतांच्या एका विधानामुळे भर पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी सुचक मुद्द्यावर सटीक भाष्य केले. यावेळी त्यांनी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचाही उल्लेख केला. राऊत म्हणाले, ‘आजपर्यंत कोणीच विरोधी पक्ष असा […]
निवेदिता सराफ यांचं नाव कळताच ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्याने मारुतीरायाकडे केली प्रार्थना
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता रोहित परशुराम पुन्हा एकदा नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेतून तो ‘शंकर’ हे दमदार आणि तितकंच भावनिक पात्र साकारणार आहे. या नव्या प्रवासाबद्दल, भूमिकेच्या तयारीबद्दल, सहकलाकारांबद्दल आणि प्रेक्षकांच्या अपेक्षांबद्दल रोहितने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहे. “मी […]