आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात प्लेऑफ्समध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा मिस्टर आयपीएल सुरेश रैना याच्या नावावर आहे. रैनाने 37.57 च्या सरासरीने 714 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Getty Images) रैनानंतर चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज महेंद्रसिंह धोनी दुसऱ्या स्थानी आहे. महेंद्रसिंह धोनी याने 34.86 च्या सरासरीने 523 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI) गुजरात टायटन्सचा […]
Archives for May 2026
IPL 2026: एका नियमामुळे गुजरात टायटन्सचं टेन्शन वाढलं, सामना न खेळताच आरसीबीला मिळणार फायनलचं तिकीट
IPL 2026 Qualifier 1, RCB vs GT: आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफचे चार संघ ठरले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. आयपीएल गुणतालिकेत टॉप 2 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आहेत. त्यामुळे क्वॉलिफायर 1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे […]
चीडचीड होतेय, राग येतोय, संकटाला कसे तोंड द्यावे, चाणक्य नीतीचा उपदेश कधीच विसरू नका!
आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अनेकदा असे प्रसंग येतात की तेव्हा आपण हतबल होऊन जातो. काही वेळा तर चीडचीडही होते. अशा वेळी तुम्हाला चाणक्य नीतीमधील शिकवण मदतीला येऊ शकते. ही शिकवण काय आहे, ते जाणून घेऊ या… चीडचीड, राग-राग केल्यावर तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नाही. उलट होत असलेले काम बिघडून जाते. त्यामुळे […]
सलग ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री, गेल्या 4 वर्षांपासून दिला नाही एकही हिट, आता थेट…
एकेकाळी बॉक्स ऑफिसवर सलग ब्लॉकबस्टर चित्रपट देत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या मात्र मोठ्या हिट चित्रपटासाठी संघर्ष करताना दिसत आहे. रोमँटिक आणि कौटुंबिक चित्रपटांमधून घराघरात लोकप्रिय झालेल्या कियाराच्या करिअरचा आलेख गेल्या काही वर्षांत मंदावल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडमध्ये यश न मिळाल्यानंतर तिने साऊथ सिनेमातही नशीब आजमावले. मात्र तिथेही […]
Chanakya Niti : ज्या व्यक्तीकडे असतात या तीन गोष्टी, त्याला पृथ्वीवरच होते स्वर्गाची प्राप्ती, चाणक्य काय म्हणतात?
आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणूस आपल्या जन्मापासू ते मरेपर्यंत सुखाच्या मागे पळत असतो, मात्र खरं सुख काय आहे? याचा त्याला आयुष्यभर शोध लागत नाही. जे लोक आपल्या आयुष्यात समाधानी […]
काळा धागा खरोखर भाग्य बदलतो का? कोणत्या राशींना होतो फायदा?
भारतीय संस्कृतीमध्ये काळ्या धाग्याला एक वेगळे स्थान आहे. लहान मुलांच्या हातात किंवा पायात बांधलेला काळा धागा, नव्या वाहनाला बांधलेला काळा दोरा, दुकानाच्या प्रवेशद्वारावर लटकवलेला काळा धागा किंवा अनेक प्रौढ व्यक्तींच्या मनगटावर दिसणारा काळा दोरा – हे दृश्य आपल्या दैनंदिन जीवनात अगदी सामान्य आहे. अनेकांच्या मते काळा धागा वाईट नजरेपासून संरक्षण देतो, नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो […]