शुक्र आणि शन ग्रह लवकरच नवपंचम राजयोग तयार करणार आहेत. त्यामुळे एकूण चार राशींचे नशीब फळफळणार आहे. या चारही राशींचे दिवस पालटण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे राशीभविष्या नेमके काय आहे, ते जाणून घेऊ या… वृषभ राशीच्या लोकांसाठी हा नवपंचम योग लकी ठरणार आहे. दीर्घकाळ अडकून पडलेले सरकारी काम मार्गी लागू शकते. कायदेशीर निकाल तुमच्याच बाजूने […]
Archives for May 2026
नटसम्राट ज्यांनी ज्यांनी केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले..; नाना पाटेकरांनी सांगितलं नाटक नाकारण्यामागचं कारण
नागपुरातल्या रेशीमबाग इथल्या सुरेश भट सभागृहात ‘जलक्रांती परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला पाणी फाऊंडेशनचा संस्थापक आणि अभिनेता आमिर खान, नाम फाऊंडेशनेचे अध्यक्ष नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. परिषदेत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर विविध मुद्द्यांवर मोकळेपणे व्यक्त झाले. देशातील, राज्यातील विविध समस्या, नाम फाऊंडेशनचं काम आणि जाती-धर्मावरून सुरू […]
दुसऱ्यांच वाईट करायला गेली, स्वत: जळाली, अरे चंदासोबत हे काय झालं?
सध्या जी घटना समोर येत आहे आहे, त्यावर विश्वास ठेवणं जवळपास कठीण आहे. नातेवाईकांना अडचणीत आणण्यासाठी नवरा – बायकोने एक मोठा कट रचला होता. पण यामध्ये महिलेचेच निधन झालं. संपत्तीचे वाद इतके टोकाला पोहोचले की, तपासा दरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती मिळाली.. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला असं समजण्यात आलं की, नातेवाईकांनी हल्ला आणि हत्येचा कट […]
वडापावपासून इडलीपर्यंत… तुमच्या आवडत्या नाश्त्यामध्ये नेमक्या किती कॅलरीज? आकडा पाहून डोळे फिरतील!
भारतीय लोक हे प्रचंड खवय्ये असतात. त्यांना खाण्याची प्रचंड आवड असते. सकाळचा नाश्ता असो वा संध्याकाळचा चहा… भारतीयांना दररोज काहीतरी चटपटीत आणि मसालेदार खाण्याची इच्छा होते. सकाळी गरमागरम इडली, संध्याकाळी मसालेदार कचोरी, पाऊस सुरु झाला की समोसे, भजी यावर प्रत्येक भारतीय ताव मारताना दिसतो. प्रत्येक राज्य आणि शहराचा स्वतःचा एक वेगळा आवडता नाश्ता आहे. पण […]
या तीन गोष्टींचे दान केल्यास मिळते सर्वात मोठे पुण्य, देवही होतो प्रसन्न!
धर्मशास्त्रानुसार जेव्हा आपण दान करतो तेव्हा आपल्या कुंडलीत लपलेले दोष संपून जातात. शनी, राहू, केतू या ग्रहांचा असलेला वाईट प्रभावही नाहीसा होतो. त्यामुळे खालील प्रकारचे दान केले पाहिजे असे शास्त्रात सांगितलेले आहे. शास्त्रानुसार अन्नदान हे सर्वात महत्त्वाचे आणि मोठे दान आहे. भुक लागलेल्या व्यक्तीला अन्नदान केल्याने भगवान विष्णून प्रसन्न होतात असे म्हटले जाते. ज्या लोकांच्या […]
IPL 2026: मुंबई इंडियन्स आणि केकेआरविरुद्धचा सामना 8 षटकानंतर थांबला, रहाणेच्या संघाची धाकधूक वाढली
आयपीएल 2026 स्पर्धेची लढत आता अंतिम टप्प्यात आली आहे. साखळी फेरीचे मोजून दोन चार सामने शिल्लक आहे. असं असताना प्लेऑफसाठी तीन संघ ठरले आहेत. आरसीबी, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सला तिकीट मिळालं आहे. दुसरीकडे चौथ्या संघासाठी पाच संघांमध्ये चुरस आहे. असं असताना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होत आहे. हा सामना केकेआरसाठी […]