गुढी पाडवा हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा मराठी नववर्षाचा सण आहे. घराघरांत गुढी उभारून, पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत आणि शोभायात्रांमध्ये सहभागी होत आनंद साजरा केला जातो. झी मराठी वाहिनीवरील मालिकांच्या कलाकारांनीही खास पद्धतीने हा सण साजरा केला आहे. गुढी पाडव्याला डोंबिवलीच्या शोभायात्रेत ‘शुभ श्रावणी’च्या सहकलाकारांसोबत सहभागी होणार आहे. प्रेक्षकांना भेटण्याची ही एक संधी असते […]
Chanakya Niti : शेजाऱ्यांशी आपले संबंध कसे असावेत? चाणक्य यांचा मौलिक सल्ला
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अनेक नाती असतात, त्यातलंच एक नात असतं ते शेजाऱ्याचं. आपण जेव्हा संकटात असतो, तेव्हा आपले नातेवाईक आपल्याला मदत करतील की नाही? याचा कोणताही भरोसा नसतो. मात्र कोणतंही नातं नसताना आपले […]
Vaibhav Suryavanshi: ख्रिस गेल याचा IPL रेकॉर्ड तुटणार? वैभव सूर्यवंशी 175 धावांहून अधिकचा महाडोंगर उभारणार? तुफान चर्चा
Vaibhav Suryavanshi IPL Run Records: आयपीएल 2026 लवकरच सुरू होणार आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी मोठी कमाल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ख्रिस गेल याने आयपीएलमध्ये 175 धावांचा डोंगर उभारला आहे. त्याचा हा रेकॉर्ड तोडण्याची संधी कमी वयात वैभव सूर्यवंशी याला आहे. त्यालाही हा आकडा ओलांडून धावांचा महाडोंगर उभा करायचा आहे. त्यासाठी राजस्थान रॉयल्सचा […]
‘शाळा’ फेम अंशुमनची हटके लव्ह-स्टोरी; इंडस्ट्रीतला नवरा नकोच, अशी अपूर्वाची होती अट
‘शाळा’ या चित्रपटात मुकुंदची भूमिका साकारलेला अभिनेता अंशुमन जोशी याने नुकतीच अभिनेत्री अपूर्वा गोरेशी लग्न केलं. पुण्यातील झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालयात हा लग्नसोहळा पार पडला होता. या दोघांची पहिली भेट कशी झाली, त्यांची लव्ह-स्टोरी काय आहे, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच अंशुमन आणि अपूर्वाने नुकतीच एक मुलाखत दिली असून त्यात त्यांनी पहिल्या […]
Chanakya Niti : अशी संतती आपल्या कुटुंबाचा सर्वनाश करते, चाणक्य यांनी सांगितले वाईट मुलांची लक्षणं
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाचं सार सांगितलं आहे. चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना आपल्या आयुष्यात प्रेरणा देतात. मानसाची कर्तव्य काय असतात? आदर्श पती कोणाला म्हणावं? आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत? कुटुंब कसं असावं? याबद्दल चाणक्य यांनी […]
Dhurandhar 2: हमजा ते मेजर इक्बाल.. ‘धुरंधर 2’ मधील भूमिका किती काल्पनिक अन् किती खऱ्या?
ॲक्शन, सस्पेंस आणि एका लव्हस्टोरी भोवती फिरणारा ‘धुरंधर 2’ सिनेमा अखेर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धर यांनी केलं आहे. सिनेमाच्या पहिल्या भागाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. आता दुसरा भाग म्हणजे ‘धुरंधर 2’ देखील बॉक्स ऑफिस पहिल्याच दिवशी मोठी कमाई करताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, ‘धुरंधर’ सिनेमाची कथा सत्या घटनेवर आधारित […]