दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये आज बुधवारी सकाळी आगीची मोठी घटना घडली. या अग्नीकांडात तब्बल 40 जण अडकली. यापैकी 21 जण जिवंत गळून मेली. या घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे यात काही विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. अनेक जण जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आग अगोदर रेस्टारंटला लागली आणि त्यानंतर हॉटेलच्या रूमपर्यंत […]
क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याने घेतला अत्यंत मोठा निर्णय, आयपीएलनंतर थेट कंपन्यांची..
यंदाचे आयपीएल सीजन आरसीबीने जरी आपल्या नावावर केले असले तरीही त्यांच्यापेक्षा जर कोणाच्या नावाची अधिक चर्चा झाली तो म्हणजे वैभव सुर्यवंशी याच्या. वैभव सुर्यवंशीने आयपीएलमध्ये धमाल केली. आजच्या घडीला आयपीएलमध्ये दिग्गज खेळाडू खेळतात. मात्र, सर्वांना सोडून सर्वाधिक चर्चेत कोण राहिले असेल तर तो वैभव सुर्यवंशी आहे. ज्यावेळी वैभव सुर्यवंशी याला राजस्थान रॉयल्सने त्यांच्या संघात घेतले, […]
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सोनम वांगचुकसह सेलिब्रिटीही उतरणार, थेट अमेरिकेतून फोन, विमानतळावरच… प्रसिद्ध वकिलाचा दावा काय?
गेल्या काही दिवसांपासून देशात ‘कॉकरोच जनता पार्टी’ने धुमाकूळव घातला आहे. भारतीय राजकारणात अनेकदा नवीन पक्ष स्थापन होत असतात. पण, गेल्या काही दिवसांत ज्या ‘पक्षाने’ सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे, तो कोणताही पारंपारिक राजकीय पक्ष नसून इंटरनेट आणि मीम संस्कृतीतून निर्माण झालेली एक उपहासात्मक चळवळ आहे. ती म्हणजे ‘कॉकरोच जनता पार्टी’ अर्थात CJP. अवघ्या काही दिवसांतच […]
लोकांना धमकावणं त्याची वृत्ती पण..; ‘काला हिरण’वरून सलमान भडकताच निर्मात्यांचं सडेतोड उत्तर
अभिनेता सलमान खानच्या कायदेविषयक टीमने ‘काला हिरण : द बॅटल ऑफ लेगसी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे. 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणावर हा चित्रपट आधारित असल्याचा दावा असल्याने त्याला सलमानने विरोध केल्याचं कळतंय. राजस्थान उच्च न्यायालयात काळवीट शिकार प्रकरण प्रलंबित असल्याने चित्रपटामुळे न्यायप्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. त्याचप्रमाणे सलमानच्या व्यक्तिमत्त्वाच्या […]
महिलांना आजपासून मिळणार 3 हजार, अन्नपूर्णा योजनेला सुरूवात, पश्चिम बंगाल सरकारने..
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारत एक हाती सत्ता मिळवली. निवडणुकीदरम्यान काही मोठ्या घोषणा भाजपाकडून करण्यात आल्या. त्यात सर्वात महत्वाची म्हणजे राज्यातील महिलांना दर महिन्याला 3000 रूपये मिळतील, अशी घोषणा केली. आता भाजपाकडून दिलेले वचन पूर्ण केले जात आहे. आजपासून पश्चिम बंगालमध्ये अन्नपूर्णा योजनेला सुरूवात होईल. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी […]
पावसाळ्याच्या दिवसात खूपच मनमोहक दिसतात तेलंगणातील ही 5 ठिकाणं, नक्की करा एक्सप्लोर
तेलंगणा राज्य आपल्या संस्कृती आणि सुंदर ठिकाणांसाठी ओळखला जातो. त्यातच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथील सौंदर्य शिगेला पोहोचते. त्यामुळे तुम्ही जर पावसाळी ट्रिप प्लॅन करत असाल, तर तुम्ही तुमच्या फिरण्याच्या लीस्टमध्ये तेलंगणाचा समावेश करू शकता. पावसाळ्यात येथील डोंगर, धबधबे आणि हिरवळ स्वर्गासारखं वाटते. पावसाळ्याच्या आगमनाने तेलंगणातील अनेक पर्यटन स्थळे एका नव्या तेजाने उजळून निघतात. ढगांनी वेढलेली दरी, […]