प्रत्येकाने भविष्यासाठी अनेक स्वप्न पाहिलेली असतात. ते पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत देखील घेत असतो… पण कधीकधी आपले काही निर्णय चुकतात. म्हणून निर्णय घेण्यापूर्वी हजार वेळा विचार केला पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी इशारा दिला आहे की, जर आपण कोणतेही काम घाईघाईत केले तर ते आपले भविष्य उद्ध्वस्त करेल. त्यांनी म्हटले आहे की, जर आपण यापैकी काही […]
तुमच्या आवडीचे आईस्क्रीम सांगेल तुमचा स्वभाव, चॉकलेट फ्लेवर आवडणारे लोक तर…
एखाद्या व्यक्तीचा स्वभाव किंवा त्याचे गुणधर्म जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असते. सामान्यतः आपण हाताच्या रेषा, बोटांचा आकार किंवा राशीभविष्य यावरून व्यक्तिमत्वाचा अंदाज लावतो. मात्र, मानसशास्त्र आणि तज्ज्ञांच्या मते, तुमच्या खाद्यपदार्थांच्या निवडीवरूनही तुमच्या स्वभावाचे पैलू उलगडू शकतात. विशेषतः तुम्हाला आवडणारा आईस्क्रीमचा फ्लेवर तुमच्याबद्दल बरेच काही सांगून जाते. प्रत्येक व्यक्तीची चव वेगळी असते आणि त्यामागे त्यांची […]
उधार घेतलेले पैसे परत केले नाही तर काय होते? महाराज म्हणतात…
आपल्यापैकी अनेक जण गरजेच्यावेळी कोणाकडून तरी पैसे उधार घेतात, पण कधीकधी ते परत करणे राहून जाते. अशा वेळी, जर कर्ज न फेडताच मृत्यू झाला तर काय होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. आता या प्रश्नावर वृंदावनचे प्रेमानंद महाराज यांनी उत्तर दिले आहे. ते उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. प्रेमानंद महाराजांच्या मते, हा केवळ पैशांचा […]
धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदी संधी दिली तर… करुणा मुंडेंचा तो शाप महायुतील सरकारला भोवणार?
Karuna Munde on Dhananjay Munde: करुणा मुंडे यांनी बारामती पोटनिवडणुकीतील उमेदवारी कायम ठेवली. काँग्रेसने काल राजकीय संस्कृतीचा आणि राष्ट्रवादीच्या विनंतीचा दाखला देत उमेदवारी माघारी घेतली. पण करुणा मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना उमेदवारी का मागे घेतली नाही याविषयी मोठी भूमिका जाहीर केली. त्याचवेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत महायुती सरकारला थेट इशारा दिला आहे. […]
बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे ‘या’ 4 राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार, पैश्यांचा पडणार पाऊस
ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून एप्रिल महिना खूप विशेष असणार आहे. कारण या महिन्यात बुध ग्रह जलद गतीने राशी परिवर्तन करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, वाणी, व्यवसाय, तर्क आणि संपत्ती यांचा घटक मानला जातो. त्यामुळे, जेव्हा जेव्हा बुध आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या करिअर, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार बुध […]
कॉफीप्रेमींसाठी भारतातील ‘ही’ ठिकाणं ट्रिपला बनवतील अविस्मरणीय, जाणून घ्या
कॉफीच्या सुगंधात आणि सभोवतालच्या हिरवळीत वेळ घालवणे हा कोणत्याही कॉफीप्रेमीसाठी एक अनोखा अनुभव असतो. भारतातील कॉफी पर्यटन आता एक लोकप्रिय आकर्षण म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. जिथे तुम्ही ठिकाणां भेट दिल्यास झाडापासून ते कपापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकता. तर तुम्ही सुद्धा कॉफीप्रेमी असाल आणि रोजच्या धावपळीतून शांत आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरायला जाण्याचा प्लॅन […]