भारतात बांग्लादेश सीमेवरुन घुसखोरी चालते. ही घुसखोरी बंद करण्यासाठी अलीकडे भारताने अनेक पावलं उचलली आहेत. नुकताच BSF ने भारतातील घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. पण बांग्लादेश फोर्स त्या घुसखोराला परत घ्यायला तयार नाहीय. मेघालय सीमेवर बॉर्डर सिक्योरिटी फोर्स BSF आणि BGB मध्ये जोरदार वादावादी झाली. मेघालयमध्ये बांग्लादेशची सीमा भारताला लागून आहे. मेघालयच्या साऊथ वेस्ट गारो हिल्स […]
Mumbai Weather | मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही; उकाड्याने मुंबईकर हैराण
मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा कायम आहे. अद्यापही मुंबईत दमदार पावसाची सुरुवात झालेली नाही. वाढलेला उकाडा आणि हवेत असलेली प्रचंड आर्द्रता यामुळे मुंबईकरांचे हाल होत असून, नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदा मान्सूनच्या प्रगतीला काही प्रमाणात विलंब झाला असून, एल निनोच्या प्रभावामुळे हवामानातील बदल जाणवत आहेत. दरम्यान, […]
गगनचुंबी टॉवर अन् झोपडपट्टीसाठी स्वंतत्र रेडी रेकनर, राज्य सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना काय दिलासा?
Mumbai ready Reckoner Rates: राज्य सरकारने रेडी रेकनरविषयी मोठा निर्णय घेतला आहे. गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीसाठी आता एकच रेडी रेकनर दर नसेल. तर दोन्हींसाठी स्वतंत्र रेडी रेकनर दर असेल. एकाच परिसरात गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणार्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेड रेकनर दर आकारला जाईल. राज्य सरकारच्या या नवीन नियमामुळे सर्वसामान्य नागरिकांना […]
गायक गुरू रंधावाच्या जिमबाहेर गोळीबार; लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारली जबाबदारी
प्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावाच्या मालकीच्या जिमबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीतील ही घटना असून यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर जिम परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट आणि ऑडिओ क्लिप शेअर करत […]
जपाननंतर नेपाळनेही घातली भारतीय आंब्यांवर बंदी? केंद्र सरकारने थेट निवेदन केल जारी, म्हटले..
जपाननंतर नेपाळनेही भारतीय आंब्यांवर बंदी घातल्याचे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सांगितले जातंय. याबाबतची दावे केली जात आहेत. यादरम्यानच आता केंद्र सरकारकडून याबाबत खुलासा करण्यात आला. नेपाळ आणि भारत यांच्यातील संबंध पूर्वीसारखी व्यवस्थित नाहीयेत. त्यामध्येच नेपाळने भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी घातल्याचे सांगितले जातंय. नेपाळने भारतीय आंब्यावर बंदी घातल्याची चर्चा खोटी आहे, असे केंद्र सरकारने जाहीर […]
पूर्व पत्नी दलजीत कौरशीच पुन्हा लग्न करणार शालीन? व्हिडीओवर सोडलं अखेर मौन
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शालीन भनोट त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच तो इम्तियाज अली दिग्दर्शित ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचला होता. यावेळी त्याने पापाराझींसमोर फोटोसाठी पोझ दिले. त्याचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत एका पापाराझी अकाऊंटवर थेट त्याच्या दुसऱ्या लग्नाविषयी मोठा दावा करण्यात आला. शालीन पुन्हा त्याच्या पूर्व पत्नीशी […]