बॉलिवूडने भारतीय प्रेक्षकांना अनेक अजरामर गाणी दिली आहेत. यापैकी अनेक गाण्यांची मुळे ही देशातील विविध राज्यांच्या समृद्ध लोकसंगीत परंपरेत रुजलेली आहेत. एखाद्या चित्रपटाचा भाग बनल्यानंतर आणि नामवंत कलाकारांवर चित्रित झाल्यानंतर ही लोकगीते देशभर लोकप्रिय झाली. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे 'पल्लो लटके'. संजीव कुमार आणि जया भादुरी यांच्या चित्रपटामुळे हे गाणे अधिक प्रसिद्ध झाले असले तरी […]
भारत घाणेरडा… मी जर तिथे असते तर कधीच पेप्सिकोची सीईओ झाले नसते, इंदिरा नूयीचे विधानाने भारतात खळबळ, थेट..
जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरीही आपल्याला आपल्या देशाचा अभिमान वाटतो. मी एक भारतीय असल्याचे सांगताना मनात अभिमान आणि एक वेगळीच शक्ती असते. मात्र, पेप्सिकोच्या माजी सीईओ आणि मुळ भारतीय असलेल्या इंदिरा नूयी यांनी भारताबद्दल जे काही विधान केले, ज्याने पायाखालची जमीन सरकेल. भारतात जन्म घेतला, भारतात वाढल्या त्यानंतर विदेशात जाऊन इंदिरा नूयी यांनी भारताबद्दल धक्कादायक […]
हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच लाईट स्विच चालू करताय? व्हा सावध, 99% लोकांना याचे परिणाम माहितीच नसतील
फिरायला अनेकांना आवडतं. कुटुंबासोबत मित्रांसोबत आपण कायम फिरायला जात असतो. पण फिरायला जात असताना देखील काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. लोक जेव्हा प्रवासाला जातात, तेव्हा ते प्रामुख्याने हॉटेलमध्ये राहतात. हॉटेलच्या खोलीत प्रवेश करताच जवळपास प्रत्येकजण लाईट स्विच चालू करतात. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सवय तुम्हाला संकटात आणू शकते. खोलीत प्रवेश करताच लाईट […]
इतका घमंडीपणा का? 5 वर्षांच्या मुलाने डिलिव्हरी बॉयला सुनावलं; दिया मिर्झावर भडकले नेटकरी
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा सध्या सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंगचा सामना करत आहे. यामागचं कारण तिचा एखादा चित्रपट किंवा वक्तव्य नाही, तर तिचा 5 वर्षांचा मुलगा अव्यान आझाद रेखीशी संबंधित एक किस्सा आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दियाने सांगितलं की, एकदा तिच्या मुलाने एका डिलिव्हरी बॉयला प्लास्टिकच्या वापरावरून ज्ञान दिलं होतं. दिया मिर्झाने नुकतीच अभिनेत्री सोहा […]
IND vs ENG: म्हणे नंबर वन बॅट्समन… आयर्लंडनंतर आता इंग्लंडसमोरही पचका, वर्ल्ड चॅम्पियन फलंदाजाचे दिवस फिरले!
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु झाली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. पहिल्या सामन्यात फक्त 20 षटकांचा खेळ झाला तर उर्वरित 20 षटकांचा खेळ पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी दिली नाही तर संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या दोघांनाचा सलामीची संधी मिळाली. या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी […]
Alert : 3 नंबरचा बावटा जारी, समुद्रकिनाऱ्यावर वादळी वारे, मोठी भरती, खोल समुद्रात..
राज्यभरात जोरदार पाऊस कोसळत आहेत. अनेक भागात रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला. समुद्राला मोठी भरती आली. पुढील 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून पाऊस कोसळत आहे. यादरम्यानच आता रत्नागिरी मच्छिमारांसाठी मत्स्यविभागाकडून 3 नंबरचा बावटा जारी केला आहे. रत्नागिरीच्या मिलकर वाडा किनारपट्टी भागात […]