Source link
Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह
भारतीय संघाची कामगिरी गेल्या काही दिवसात सुमार दर्जाची होत आहे. टी20, वनडे मालिकेत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे चॅम्पियन टीम इंडियाला झालं तरी काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. खरं तर मैदानात खराब कामगिरी करणाऱ्या संघातील खेळाडूंचा फिटनेसचा मोठा प्रश्न आहे. टीम इंडियात एक दोन नाही तर सहा खेळाडू जखमी आहे. त्यामुळे संघाची मोट […]
49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज
नव्या पिढीलाही जुन्या सदाबहार गीतांची मोहिनी – आज केवळ वयस्कर लोकं किंवा ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर तरुणाईही जुन्या हिंदी गाण्यांच्या प्रेमात पडली आहेत. इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे या गीतांना नवसंजीवनी मिळाली. एखादं जुनं भावगीत कानावर पडताच मन नकळत भूतकाळात रमून जातं. साधी पण हृदयस्पर्शी चाल, अर्थपूर्ण शब्द आणि सुरेल गायकी ही या गीतांची […]
तोंडातून रक्त येत होतं अन्… स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले. नीट पेपर फुटी तसेच देशातील शिक्षणव्यवस्थेवर राहुल गांधी यांनी बोट ठेवले आहे. सोबतच त्यांनी काल पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हाचा प्रकर सांगितला. कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. काहीही झालं तरी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी ठाम […]
फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी
राजधानी दिल्लीत सध्या कॉकरोज जनता पार्टीकडून आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलन करत आहेत. 21 जुलै राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी पोलिसांना राहुल गांधी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. मात्र काही काळानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. अशातच आज या घटनेबाबत […]
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
NEET पेपरफुटी प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधत देशातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांनी पेपरफुटीच्या घटनांवर केंद्र सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले की, पेपरफुटी ही देशासमोरील अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. या घटनांमुळे अनेक विद्यार्थी नैराश्यात गेले असून, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा […]