• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs AFG: पहिला सामना न खेळताच टीम इंडिया तंबूत बसणार? असं झालं तर सामना होणार रद्द

September 11, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका रविवार, 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील ऐतिहासिक अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होणार आहे. मात्र, सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. (Photo: BCCI Twitter)

भारत अफगाणिस्तान सामन्याच्या दिवशी दिल्लीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्यामुळे पहिला टी20 सामना धोक्यात आला आहे. अॅक्युवेदर आणि हवामान विभागाच्या अहवालानुसार रविवारी राजधानी दिल्लीत पाऊस पडण्याची 55 टक्के शक्यता आहे. (Photo: BCCI Twitter)

भारत अफगाणिस्तान सामन्याच्या दिवशी दिल्लीत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, त्यामुळे पहिला टी20 सामना धोक्यात आला आहे. अॅक्युवेदर आणि हवामान विभागाच्या अहवालानुसार, रविवारी राजधानी दिल्लीत पाऊस पडण्याची 55 टक्के शक्यता आहे. (Photo: BCCI Twitter)

सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार असून सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता 89 टक्के असल्याचा अंदाज आहे. दरम्यान राजधानीतील हवामान आधीच बदलले आहे. शुक्रवारी दिल्लीच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. (Photo: BCCI Twitter)

सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार असून, सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता 89 टक्के असल्याचा अंदाज आहे. दरम्यान, राजधानीतील हवामान आधीच बदलले आहे. शुक्रवारी दिल्लीच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. (Photo: BCCI Twitter)

सामन्याच्या दिवशी दुपारी पाऊस पडण्याची 25 टक्के शक्यता आहे. परंतु जसजशी संध्याकाळ आणि रात्र जवळ येईल तसतसे ढगाळ वातावरण अधिक दाट होईल. संध्याकाळी 55% आणि रात्री 89% पावसाची शक्यता असल्याने मैदानाबाहेरील जागा आणि खेळपट्टी सुकवणे हे मैदान कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे आव्हान ठरू शकते. (Photo: BCCI Twitter)

सामन्याच्या दिवशी दुपारी पाऊस पडण्याची 25 टक्के शक्यता आहे. परंतु जसजशी संध्याकाळ आणि रात्र जवळ येईल, तसतसे ढगाळ वातावरण अधिक दाट होईल. संध्याकाळी 55% आणि रात्री 89% पावसाची शक्यता असल्याने, मैदानाबाहेरील जागा आणि खेळपट्टी सुकवणे हे मैदान कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे आव्हान ठरू शकते. (Photo: BCCI Twitter)

टी20 आंतरराष्ट्रीय नियमांनुसार सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान पाच षटकांचा खेळ पूर्ण करणे आवश्यक आहे. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघ थेट पुढील सामन्यात प्रवेश करतील. मालिकेतील दुसरा टी20 सामना मंगळवार 15 सप्टेंबर रोजी आणि तिसरा सामना गुरुवार 17 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. (Photo: BCCI Twitter)

टी20 आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांनी किमान पाच षटकांचा खेळ पूर्ण करणे आवश्यक आहे. सामना रद्द झाल्यास, दोन्ही संघ थेट पुढील सामन्यात प्रवेश करतील. मालिकेतील दुसरा टी20 सामना मंगळवार, 15 सप्टेंबर रोजी आणि तिसरा सामना गुरुवार, 17 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. (Photo: BCCI Twitter)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Elena Rybakina : टेनिस कोर्ट गाजवलं, सौंदर्यातही कमाल; कझाकिस्तानच्या ‘क्वीन’ची जगभर चर्चा
  • BRICS Summit : भारताचा अमेरिकेला मोठा धक्का, ब्रिक्स परिषदेमधील हा फोटो पाहिलात का? ट्रम्प यांचा होणार जळफळाट
  • गणेशोत्सवात दारू विक्रीवर बंदी… कोर्ट संतापले; न्यायाधीश म्हणाले, अशाने तर 10 दिवस…
  • Putin Car : मोदी यांचा पुतीन यांच्या कारमधून पुन्हा प्रवास, पुतीन यांची कार म्हणजे फिरता अभेद्य किल्ला, काय वैशिष्ट्ये ?
  • पुतिन भारतात येताच युरोपने टाकला मोठा डाव, रशियाला दिला खतरनाक झटका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in