आचार्य चाणक्य यांनी दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन केले तर आपले जीवन समृद्ध होऊ शकते. त्यांनी शत्रूला पराभूत करण्यासाठी काही खास सल्ले दिलेले आहेत. आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार सगळे शत्रू हे एकसारखेच नसतात. प्रत्येक शत्रूचा स्वभाव, त्याची ताकद वेगळी असते. त्यामुळेच शत्रूचा अभ्यास करूनच त्याला पराभूत करण्याची […]
lifestyle
आयुष्यात ‘या’ 5 लोकांपासून कायम दूरच राहा… अन्यथा विनाश निश्चित
आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, विचारवंत आणि राजनयिक होते. त्यांनी चाणक्य नीति नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकात चाणक्य यांनी त्यांच्या जीवनातील अनुभवांचे आणि विशिष्ट परिस्थितीत कसे वागावे याचे वर्णन केले आहे. चाणक्य यांचे विचार आजही अनेक लोकांसाठी मार्गदर्शक आहेत. चाणक्य म्हणतात की जीवनात आपल्याला दोन प्रकारच्या लोकांचा सामना करावा लागतो: चांगल्या स्वभावाचे आणि वाईट […]
बघताच तोंडाला पाणी सुटेल, 5 मिनिटांमध्ये घरीच बनवा मिरची वडा, वापरा ही सोपी पद्धत
अनेकांना पावसाळा किंवा थंडीमध्ये घरी बसून गरमागरम आणि चटपटीत काहीतरी खाण्याची इच्छा नेहमी होत असते. अनेकांना बाहेरचं खाणं टाळून घरच्या घरीच चविष्ट पदार्थ तयार करून खाण्याची सवय असते. जर तुम्हालाही थंडीमध्ये घरी काहीतरी खास आणि झटपट बनवायचं असेल तर क्रिस्पी मिरची वडा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी साहित्य वापरून हा पदार्थ सहज घरी तयार […]
Numerology : या मुलांकाच्या पोरींपासून लांबच राहा… लई डेंजर काम, एकदा भडकल्या की…
Angry Girls Moolank : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्र देखील खूप महत्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात, जन्माच्या वेळी ग्रह आणि ताऱ्यांच्या हालचालींचे निरीक्षण करून जन्मकुंडली तयार केली जाते. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगण्यासाठी जन्मकुंडलीचा वापर केला जाऊ शकतो. तर अंकशास्त्रात हेच काम मूलांकाच्या माध्यमातून केलं जातं. जी जन्मतारखेच्या आधारावर काढली जाते. अंकशास्त्रानुसार, मूळ संख्येची संख्या ०१ ते ०९ […]
या ठिकाणी दोन महिने होत नाही रात्र, 24 तास असतो उजेड, नजारा पाहून प्रेमात पडाल, कुठे आहे हे ठिकाण?
सर्वजण लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आलो आहोत, दिवसानंतर रात्र येते आणि सूर्य मावळला की अंधार पसरतो. मात्र, जगात एक असा देश आहे जिथे तब्बल दोन महिने सूर्य मावळतच नाही. ना पूर्ण रात्र होते, ना घनदाट अंधार. मध्यरात्रीही आकाशात सूर्य दिसत राहतो आणि आजूबाजूला मंद उजेड पसरलेला असतो. सोशल मीडियावर सध्या या अनोख्या देशाची मोठी चर्चा […]
Chanakya Niti : आयुष्यात या गोष्टींचा कधीच मोह ठेवू नका, चाणक्य यांनी सांगितलं कटू सत्य
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्या त्याला प्रत्येक क्षणी हव्या वाटतात. तो त्या गोष्टींमध्ये इतका गुरफटून जातो की, त्यामुळे एक दिवस तो मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता असते. त्यामुळे माणसानं कधीच अशा […]