बदलत्या ऋतूनुसार आपले आहार व इतर जीवनशैलीत बदल होत असतो. तसेच आताच सुरू झालेल्या हिवाळ्याच्या हंगामात आपण आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेत असतो. तर या हिवाळ्यात आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स खाणे सुद्धा आरोग्यासाठी नेहमीच चांगले असते. हिवाळ्यात काजू खाल्ल्याने शरीर उबदार आणि निरोगी राहण्यास मदत होते. त्यासोबतच […]
lifestyle
‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी
बऱ्याचदा आपण चवीच्या हव्यासापोटी अनेकदा जंकफुडचे सेवन करतो. पण या सर्वांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशातच सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला पोटाच्या समस्या सतावू लागतात. त्यात आम्लतेकडे दुर्लक्ष केले तर पोटदुखी आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात. तर आजच्या लेखात आपण अशा पाच पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्ही तुमच्या आहारातून काढून टाकले पाहिजेत […]
Ramdev Baba: केस गळती थांबवण्यासाठी काय करायचे? रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
सध्याच्या बदललेल्या युगात केस गळणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. खासकरून युवकांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे अनेकांना कमी वयात टक्कल पजत आहे. लोक केस गळती कमी करण्यासाठी विविध प्रकारचे शाम्पू आणि औषधे वापरतात. मात्र आयुर्वेदिक पद्धतीने केस गळती थांबवता येते का? यासाठी काय करावे लागेल याबाबत पतंजलीचे संस्थापक आणि योगगुरू रामदेव […]
मानवी जीवन संकटात! कोंबडीला होणाऱ्या गंभीर आजाराची पहिल्यांदाच मनुष्याला लागण, प्रकृती चिंताजनक
मानवी जीवनावर एक गंभीर संकट ओढवण्याची शक्यता आहे. अमेरिकेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पहिल्यांदाच मानवाला प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या बर्ड फ्लू विषाणूची लागण झाली आहे. या दुर्मिळ H5N5 एव्हीयन इन्फ्लूएंझामुळे एका वृद्ध व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ग्रे हार्बर काउंटीमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीला सुरुवातीला ताप, चिडचिडेपणा आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. या […]
हिवाळ्यात असं काय होतं ज्यामुळे वाढतात रक्तदाबाचे रुग्ण, कोणी आणि कशी घ्यावी काळजी? घ्या जाणून
आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांचं स्वतःच्या आरोग्यावर जराही लक्ष नसतं… कामाचा ताण, इतर तणाव अनेक गोष्टींमुळे व्यक्ती सतत चिंतेत असतो. एवढंच नाही तर. ऋतूनुसार देखील आरोग्यावर परिणाम होत असतात. आता हिवाळा सुरु झाला आहे आणि आजकाल उच्च रक्तदाबाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत आणि थंडीत ही समस्या अधिक गंभीर बनते. हिवाळ्यात थंडी वाढल्याने तापमान कमी होते, त्यामुळे […]
दररोज गाजराचा ज्युस पिल्याने काय होते? खरंच वजन वाढते का? जाणून घ्या
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांचा धोका वाढतो. वजन वाढण्यापासून ते मधुमेहापर्यंत अनेक आजारांना लोक बळी पडत आहेत. बसून तासंतास काम , कामाचा ताण यामुळे वजन वाढणे लोकांसाठी एक मोठी समस्या बनत चालली आहे. लठ्ठपणा वाढवायला आहारातील अनेक पदार्थ देखील कारणीभूत असतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, लठ्ठपणा आणि हृदयरोग हे अस्वास्थ्यकर जीवनशैली आणि चरबीयुक्त किंवा […]