आपल्या हातात असे काही चिन्ह असतात, ज्यावरून आपले वैवाहिक आयुष्य कसे असेल, नवरा कसा मिळेल, किंवा बायको कशी असेल, याविषयीचे संकेत मिळतेत. हो. तुम्ही शास्त्रानुसार या गोष्टी बघितल्यास तुम्हाला देखील हे कळून येईल. आता हातावर अशा कोणते संकेत असतात, किंवा चिन्ह असतात जे पार्टनरविषयी भविष्य करतात, चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. ज्या मुलींच्या […]
lifestyle
Chanakya Niti : या गोष्टी तुम्हाला क्षणिक सुख देतात, मात्र नंतर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येते
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहीला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात, माणसाच्या आयुष्यात जशी सुख येतात, तशी दु:ख देखील येतात. परंतु माणूस सुखात अत्यंत आनंदीत होतो, आणि दु:खात कोलमडून जातो. निराश होतो. परंतु सुख असो अथवा दु:ख दोन्ही स्थितीमध्ये माणसाने संयम ठेवला पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही मनाशी […]
शुक्राच्या बदलत्या चालीमुळे या राशींचं नशीब चमकणार….!
वैदिक ज्योतिषशास्त्रात शुक्र हा एक अतिशय महत्त्वाचा ग्रह मानला जातो, कारण त्याची चाल सर्व 12 राशींच्या जातकांच्या जीवनावर शुभ आणि अशुभ मार्गाने परिणाम करते. शुक्र वेळोवेळी राशी आणि नक्षत्र बदलतो. यालाच शुक्राचे संक्रमण किंवा त्याचा वेग बदलणे असे म्हणतात. ज्योतिषशास्त्रात शुक्र हा सुख, समृद्धी, विवाह आणि समृद्धीचे कारण मानले गेले आहे. ज्याच्या कुंडलीत शुक्र प्रबळ […]
दक्षिणा म्हणून 1 रूपयाचे नाणं का दिले जाते?
दक्षिणा किंवा शगुन देताना एक रुपयाचे नाणे दिले जाते. सुंदर पद्धतीने डिझाइन केलेल्या लिफाफ्याच्या कोपऱ्यात नजर टाकली तर त्या लिफाफ्याला चिकटलेले एक रुपयाचे चकचकीत नाणे दिसेल. तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा आत 10, 20, 50, 100, 200, 500 ची नोट असते तेव्हा बाहेरून त्या लहान नाण्याचे काय महत्त्व असते? गुरुजी म्हणतात की […]
Chanakya Niti: पैशांचा पाऊस, नशिबाची साथ; आचार्य चाणक्याचा खास मंत्र काय?
आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीती अत्यंत लोकप्रिय आहे. त्यात नैतिकतेचे धडे आणि मनुष्याचे स्वभाव गुण, त्याचे परिणाम, आर्थिक शिस्त, समाजाचे वर्तन याविषयीची अभ्यासपूर्ण माहिती आहे. त्याआधारे जीवन जगताना अनेक बाबी लागू आणि कोणत्या गैरलागू होतात हे समोर येते. चाणक्यांच्या मते आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही सवयी आणि गुण अंगी असणे आणि नसतील तर ते अंगी बानवणे […]
Chanakya Niti : या चार गोष्टी माणसानं कावळ्याकडून शिकायलाच हव्यात, आयुष्यात कधीच नुकसान होणार नाही
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहलिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षणाचं हे प्रचंड महत्त्व असतं. मात्र केवळ पुस्तकी शिक्षण घेऊनच माणूस हा बुद्धिमान होऊ शकत नाही. तर निसर्गात देखील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्याच्यापासून तुम्ही शिकलं पाहिजे. जर तुम्ही निसर्गाचं सुक्ष्म निरीक्षण […]